राष्ट्रीय

June 10, 2025 1:41 PM June 10, 2025 1:41 PM

views 7

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा भारत-ईएफटीए व्यापार करारावर चर्चा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या स्वित्झर्लंड दौऱ्यात भारत आणि युरोपीयन मुक्त व्यापार संघटनेच्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावरच्या चर्चेत भाग घेतला. या करारामुळे भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान व्यापार आणि गुंतवणूकीच्या संधी, भागीदारी आणि नव्या शक्यता यावर चर्चा झाल्याच...

June 10, 2025 1:35 PM June 10, 2025 1:35 PM

views 10

देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशाचे नागरीक आपल्या देशाला अधिक मजबूत बनवण्याचा संकल्प घेऊन एकत्र आल्याचं पाहून आनंद हो...

June 10, 2025 1:34 PM June 10, 2025 1:34 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ११ वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट झाला असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. मजबूत सीमा, अद्ययावत सेनादलं, देशातच तयार झालेली शस्त्रास्त्रं, संरक्षण उत्पादनांची विक्रमी निर्यात, जागतिक स्तरावर अधिक विश्वास, आणि आत्मनिर्भ...

June 10, 2025 1:11 PM June 10, 2025 1:11 PM

views 9

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात भारतानं विकास आणि सुशासन अनुभवलं – केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत भारताने लक्षणीय विकास आणि सुशासन अनुभवल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केलं आहे. ते आज रालोआ सरकारच्या ११ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त पुद्दुचेरी इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जो देश भ्रष्टाचार ...

June 9, 2025 8:29 PM June 9, 2025 8:29 PM

views 13

गेल्या अकरा वर्षांत केंद्र सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशानं विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर केलं आहे. गेल्या अकरा वर्षांत सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.    गेल्य...

June 9, 2025 3:37 PM June 9, 2025 3:37 PM

views 9

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात ४ लाभार्थी राज्यांची १८ जूनला बैठक

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ४ लाभार्थी राज्यांची १८ जून रोजी बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.    कृष्णा पाणी वाटप लवादाने २०१३ साली कर्नाटक सरकारच्या ...

June 9, 2025 3:14 PM June 9, 2025 3:14 PM

views 12

जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता

जम्मू काश्मीरमध्ये सांबा आणि जम्मू इथं उष्णतेची लाट आली असून गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. सांबा इथं काल ४३ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस तर जम्मू मध्ये ४२ पूर्णांक ७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. येत्या पाच दिवसात जम्मू आणि परिसरात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवाम...

June 9, 2025 3:33 PM June 9, 2025 3:33 PM

views 11

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान उपनगरी रेल्वेगाडीतून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू, ९ जखमी

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्य...

June 9, 2025 2:56 PM June 9, 2025 2:56 PM

views 12

खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अंतिम टप्प्यात

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळानं काल अंतिम टप्प्यात वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि उप परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली आणि सीमापार दहशतवादाबद्दल भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली. हे शिष्टम...

June 9, 2025 1:44 PM June 9, 2025 1:44 PM

views 10

मोदी सरकारने प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसादाला महत्त्व दिलं – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्त्व दिलं असल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं. मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकारपरिषदेत...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.