प्रादेशिक बातम्या

May 10, 2025 8:50 PM May 10, 2025 8:50 PM

views 8

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळेत बदल

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दुपारी ३ चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी, संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून २...

May 10, 2025 8:22 PM May 10, 2025 8:22 PM

views 10

लातूर शहरात उद्या वीजपुरवठा बंद

लातूर शहरात महापारेषण कंपनीच्या उपकेंद्राची देखभाल, दुरूस्ती तसंच उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे शहरातल्या आर्वी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या, शिवाजी चौक ते अंबेजोगाई रोड परिसराचा वीजपुरवठा, उद्या सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. वीजग्राहकांनी या वेळेची दखल घ्...

May 10, 2025 8:19 PM May 10, 2025 8:19 PM

views 18

मुंबईतील गोखले पूलाचे उदघाटन पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार

मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाचं लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी होणार आहे.   पश्चिम उपनगरातली वाहतूककोंडी फोडणारा हा पूल वाहत...

May 10, 2025 1:30 PM May 10, 2025 1:30 PM

views 9

प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज  मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. पानिपत, बेल बॉटम, उरी, दंगल, पिके यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी, तर पावनखिंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज यासारख्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं.    विक्रम गायकवाड यांन...

May 10, 2025 12:47 PM May 10, 2025 12:47 PM

views 2

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळेत बदल

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार  दुपारी ३चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी, संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून २...

May 9, 2025 8:20 PM May 9, 2025 8:20 PM

views 10

मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा शासन निर्णय आज जारी झाला. राज्याच्या मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी याला मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे मच्छिमार, मत्स्य कास्तकार, मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापक, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे यांना अनेक पायाभूत सोयीसुविधा आणि...

May 9, 2025 7:46 PM May 9, 2025 7:46 PM

views 8

महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस

गेल्या चोवीस तासात, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. कोकणात काही ठिकाणी किंचित घट झाली.  राज्याच्या चारही विभागांमध्ये आठवडाभर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेन...

May 9, 2025 7:44 PM May 9, 2025 7:44 PM

views 11

२६/११ : आरोपी तहव्वूर राणा याला ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला  आरोपी तहव्वूर राणा याला आज एनआयए  अर्थात राष्ट्रीय  तपास यंत्रणेच्या विशेष  न्यायालयानं  ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. २८ एप्रिल रोजी १८ दिवसांचा रिमांड संपल्यानंतर राणाला एनआयए कोठडी वाढवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. अमेरिकेतून भारतात  नुकतंच प्...

May 9, 2025 7:40 PM May 9, 2025 7:40 PM

views 12

अहिल्यानगर जिल्ह्यात १३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन

सूरत ते चेन्नई या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामार्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार ३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.   सूरत ते चेन्नई या सो...

May 9, 2025 7:38 PM May 9, 2025 7:38 PM

views 6

शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  नांदेड जिल्ह्यातल्या शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ६ मे  रोजी श्रीनगरच्या तंगधार इथं जात असताना सैन्य दलाचं वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या  अपघातात त्यांना वीरमरण आलं. २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.