राष्ट्रीय

June 4, 2025 1:30 PM June 4, 2025 1:30 PM

views 7

आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी भारत वचनबद्ध

जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही भारताने दिली आहे. प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी जिनिवा इथं ‘आपत्ती जोखीम कमी करणे’ या विषयावरच्या आठव्या परिषदेत ही भूमिका मांडली. मिश्रा यांनी नॉर्वेच्या आंतरराष्ट...

June 4, 2025 11:04 AM June 4, 2025 11:04 AM

views 18

बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी रवाना

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतत आहेत. अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहरीन या देशांना भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल नवी दिल्ली इथं परराष्ट...

June 4, 2025 10:59 AM June 4, 2025 10:59 AM

views 6

सिक्कीममध्ये लाचेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन

सिक्कीममध्ये लाचेन आणि चाटेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं रस्ते संपर्क तुटल्यानं, अडकून पडलेल्या 150 पर्यटकांपैकी 34 जणांची काल सुटका करण्यात आली. उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी वायु दल आणि आपत्ती निवारण दलानं आज सकाळपासून पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र वाईट हवामानामुळं बचाव कार्याला सुर...

June 3, 2025 8:19 PM June 3, 2025 8:19 PM

views 23

कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची केंद्रीय कृषिमंत्र्यांची घोषणा

कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पुण्यात आयोजित कृषी हॅकेथॉनच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. द्राक्षाचं केंद्र पुणे इ...

June 3, 2025 8:16 PM June 3, 2025 8:16 PM

views 7

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतायला सुरुवात, या उपक्रमामुळे सरकारची उद्दिष्टं साध्य झाल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रतिक्रिया

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतत आहेत. अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहरीन या देशांना भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज नवी दिल्ली इथं परराष्ट्...

June 3, 2025 8:15 PM June 3, 2025 8:15 PM

views 13

आसाममधे पूरस्थिती गंभीर, राज्यात २२ जिल्ह्यांमधल्या ५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका, पुरामुळे अकरा जणांचा मृत्यू

आसाममधल्या पूरस्थितीनं आणखी गंभीर रूप घेतलं असून, राज्याच्या ५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातली १ हजार २५० पेक्षा जास्त गावं पुरामुळे बाधित झाली असून, १२ हजार ६०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्रा, बरा...

June 3, 2025 2:59 PM June 3, 2025 2:59 PM

views 14

संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची इंडिया आघाडीची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीने केली आहे. नवी दिल्ली इथं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंडिया आघाडीच्या सोळा घटक पक्षांनी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी प्रधानमंत्री न...

June 3, 2025 2:42 PM June 3, 2025 2:42 PM

views 3

सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी

भारतातील सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे, असं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला कलाटणी देणारी ही गोष्ट असल्याचं जोशी म्हणाले. देशात ६ रुपये प्रति किलोवॅट दरानं वीज पुरवठा केला जाऊ शकतो. हे दर कोळशांवर चालण...

June 3, 2025 1:05 PM June 3, 2025 1:05 PM

views 3

भारत डिजिटल विकासाकरता वचनबद्ध – केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासनी

भारत सर्वसामावेशक, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज डिजिटल विकासाकरता वचनबद्ध असल्याचं केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासनी यांनी म्हटलं आहे. ब्राझील इथं झालेल्या ब्रिक्स देशांच्या अकराव्या दूरसंवाद मंत्रीस्तरीय परिषदेत ते काल बोलत होते. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचं सर्वसमावे...

June 3, 2025 3:16 PM June 3, 2025 3:16 PM

views 7

कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील – कृषिमंत्री

कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. कृषीमंत्री आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी नारायणगांव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बनावट ब...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.