प्रादेशिक बातम्या

September 19, 2025 7:33 PM September 19, 2025 7:33 PM

views 28

दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार

राज्यातल्या जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. या प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतरच लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्यांनाच शासनमान्य लाभ देण्यात येणार आहेत. तपासणीत बनावट आणि नियमबाह्य प्रमाणपत्र घेतलेल्यांना किंवा ...

September 19, 2025 7:32 PM September 19, 2025 7:32 PM

views 32

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर

नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दरवर्षी एका निवडक अ-मराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो. येत्य...

September 19, 2025 7:29 PM September 19, 2025 7:29 PM

views 28

Seva Pakhwada: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामार्फत 'शाळा तिथे दाखला'  उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्यांसाठी महसूल विभाग शाळेतून अर्ज भरुन घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन दोन ते चार दिवसात दाखले वितरीत करेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी द...

September 19, 2025 7:18 PM September 19, 2025 7:18 PM

views 34

Seva Pakhwada: सालोपुरात नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

सोलापूर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. या सेवा पंधरवड्यांतर्गत अनेक गावातली पाणंद, शिवार, शेतरस्ते, पायवाटांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी सातबाऱ्यावर करण्यात येतील. ज्या गावांना स्मशानभूमी नाहीत, तिथे त्या त...

September 19, 2025 7:00 PM September 19, 2025 7:00 PM

views 12

शिक्षण उपक्रमांना चालना देणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना कोटींचं पारितोषिक

गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिकं देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली. राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचं उद्घाटन केल्यान...

September 19, 2025 6:45 PM September 19, 2025 6:45 PM

views 29

नवे उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगांसाठीच्या सुधारणांची अंमलबजावणी करु नवे उद्योग सुरू करण्यासाठी जलद आणि सुलभ परवाने देणारं उत्कृष्ट उदाहरण देशासमोर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.   ...

September 19, 2025 6:40 PM September 19, 2025 6:40 PM

views 12

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मुद्द्यांवर समित्या स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विविध मुद्द्यांवर पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि इतर सदस्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या विषयांवर समित्यांच्या माध्यमातून मागील वाटचाल आणि आगामी कार्यपद्धती यावर ठोस धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार आहे. सरकार आणि पक्षातला समन्वय परिणामकारक ...

September 19, 2025 6:56 PM September 19, 2025 6:56 PM

views 12

विविध स्टील कंपन्यांबरोबर राज्य सरकारचे ८१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार

मुंबईत आज आयफा स्टील महाकुंभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनानं विविध स्टील कंपन्यांबरोबर जवळपास ८१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या करारांमुळे ४० हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड...

September 19, 2025 4:07 PM September 19, 2025 4:07 PM

views 12

मुंबईत ‘क्षमता विकास आणि जनजगृती’ कार्यशाळेचं आयोजन

कौशल्य विकास विभागानं मुंबईत आयोजित केलेल्या  ‘क्षमता विकास आणि जनजगृती’ कार्यशाळेचं केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी आज दूरस्थ पद्धतीनं उदघाटन केलं. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे, ...

September 19, 2025 4:05 PM September 19, 2025 4:05 PM

views 23

हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा काँग्रेसचा आरोप

हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे याचे पुरावे आम्ही देऊ, असं त्यांनी सांगितलं. ओबीसी उपसमि...