प्रादेशिक बातम्या

February 5, 2025 7:17 PM

views 29

वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय असून कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्...

February 5, 2025 7:15 PM

views 15

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३...

February 5, 2025 7:11 PM

views 31

येत्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

पुढच्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते आज ठाण्यात कोकण विभागातली म्हाडाची लॉटरी काढताना बोलत होते. लोकांचा विश्वास म्हाडावर आहे, त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर द्या, चांगल्या दर्जाचं घर द्या, घरांची गुणवत्...

February 5, 2025 7:10 PM

views 25

राज्य सरकार यावर्षी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजण्यासाठी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन यावर्षी राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित मुंबई ग्रंथोत्सवाचं उद्घाटन आज झालं, यावेळी ते बोलत होते. मोबाईलबरोबर पुस्तक ऐकण्याची ...

February 5, 2025 7:09 PM

views 68

सोयाबीन खरेदी केंद्र वाढवण्याची आणि सर्व खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवण्याची विरोधकांची मागणी

सर्व खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावीत, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सोयाबीनला ६ हजार प्रति क्विंटल हमीभाव देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही, आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसेही शेतकऱ्यांना म...

February 5, 2025 4:12 PM

views 40

बांधकाम कामगारांसाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करता येत असून बायोमॅट्रीक आणि कागदपत्रं तपासणी सुविधा केंद्रावर जाऊन करण्यासाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्र निर्माण करण्यात आल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलं आहे. ही सुविधा राज्यातल्या सर्व बांधकाम कामगारांना आजपासून सुरू करण्यात आली असल्या...

February 5, 2025 3:56 PM

views 34

राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या ११ तारखेपासून, तर दहावीची परिक्षा २१ तारखेपासून सुरु होत आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता...

February 5, 2025 3:50 PM

views 9

अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात घेण्यात आली आढावा बैठक

राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आज अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आ...

February 5, 2025 3:46 PM

views 23

महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा झाली आहे. इचलकरंजीतल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादातून सुमारे ३०० ते साडे तीनशे जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचं आ...

February 5, 2025 4:30 PM

views 29

राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची घेण्यात आली चाचणी

बीड जिल्ह्यातल्या राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. हिवरसिंगा, जवळागिरी, बरगवाडी या गावातल्या वाहतुकीसाठी रेल्वे पूल नसल्यामुळे गावात नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी रेल्वे वाहतूक सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शना...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.