प्रादेशिक बातम्या

February 6, 2025 10:45 AM

views 20

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात 18 वर्षांखालील 98 लाख मुलांची तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यातील 70 हजार शाळांमधील 18 वर्षे वयापर्यंतच्या 98 लाख मुलांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2 हजार 164 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जन्मत: असलेलं व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळं होणारे आजार आणि इत...

February 6, 2025 10:41 AM

views 20

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे राज्य क्रीडामंत्र्यांचे निर्देश

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगानं होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीचा तपशी...

February 6, 2025 10:38 AM

views 31

परभणी – नाफेडमार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

परभणी जिल्ह्यात नाफेडमार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. आजपासून सरकारी खरेदी बंद होणार आहे मात्र नोंदणी केलेल्या 5 हजार 176 शेतकऱ्यांच्या सोयाबिनची खरेदी अजूनही झालेली नाही. मुदतीच्या काळात पोत्यांभावी 20 ते 25 दिवस सोयबीन खर...

February 6, 2025 10:36 AM

views 45

संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचं निधन

वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचं काल आकस्मिक निधन झालं. ते 30 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.  

February 6, 2025 9:50 AM

views 13

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ इथं आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन करताना ते काल बोलत होते.

February 5, 2025 8:18 PM

views 40

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांन...

February 5, 2025 8:10 PM

views 17

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र चौथ्या स्थानी घसरला असून मध्य प्रदेशनं १७ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कर्नाटक २८ सुवर्णप...

February 5, 2025 7:36 PM

views 30

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला जीबीएस, अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्कलकुवा तालुक्यातली हा मुलगी 25 जानेवारीपासून उपचारासाठी दाखल असून तिच्यात जीबीएसची लक्षणं दिसून येत होती. सध्या ती व्हॅटीलेटरवर असून तिची प्रकृती स्थिर...

February 5, 2025 7:33 PM

views 23

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं १३ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं ...

February 5, 2025 7:32 PM

views 24

देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी गडचिरोली हा जिल्हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या, देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील कृतीदलानं सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.