प्रादेशिक बातम्या

April 3, 2025 8:15 PM April 3, 2025 8:15 PM

views 10

राज्यात ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार

महाराष्ट्रात येत्या १ मेपासून  ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार असल्याची माहिती   राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.   एखादी व्यक्ती  नागपूरमध्ये घर घेत असेल तर पुण्याहूनही त्याची नोंदणी करता य...

April 3, 2025 3:49 PM April 3, 2025 3:49 PM

views 5

CSMT विमानतळावर १ किलो आठशे ग्रॅम कोकेन जप्त

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सुमारे १ किलो आठशे ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे. कोकेनची किंंमत सुमारे १७ कोटी नव्वद लाख रुपये आहे.   याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या बॅगेच्या झडती दरम्यान अधिकाऱ्यांना कोकेन सापडलं. हा आरोपी १ एप्रिल र...

April 3, 2025 3:56 PM April 3, 2025 3:56 PM

views 9

म्हाडाचा वन रूपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार

म्हाडाच्या मुंबईतल्या ३४ वसाहतींमध्ये वन रुपी क्लिनिकच्या सहाय्याने आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाने  मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खाजगी संस्थेच्या वन रूपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. यानुसार म्हाडा संस्थेला दवाखान सुरु  करण्यासाठी ४०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करुन देणा...

April 3, 2025 3:36 PM April 3, 2025 3:36 PM

views 19

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे.  संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणण्यात आल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं.  वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजी...

April 3, 2025 3:34 PM April 3, 2025 3:34 PM

views 13

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

राज्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह सुमारे तासभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसानकारक ठरणार आहे.    धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नेर गावासह परिस...

April 3, 2025 2:45 PM April 3, 2025 2:45 PM

views 10

राज्यसभेतून विरोधी सदस्यांचा सभात्याग

काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत जमीन हडपल्याचा आरोप केला होता. या  निषेधार्थ आज विरोधी सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.   राज्यसभेत अशा प्रकारे कोणाचीही प्रतिमा...

April 2, 2025 8:09 PM April 2, 2025 8:09 PM

views 12

Waqf Amendment Bill : वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव दूर होणार

वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. विधेयकातल्या या आणि इतर तरतुदी पुढीलप्रमाणे :   वक्फच्या नोंदींचं डिजिटायजेशन करणं, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं, मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्ल...

April 2, 2025 8:06 PM April 2, 2025 8:06 PM

views 5

शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून १ मे पर्यंत ही सर्व कामं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सांगितलं. २६ विभागांचे सचिव यांच्यासह कृती आराखड्याचा आराखडा घेतल्यानंतर ते बोलत होते. शंभर दिवसांच्या आरखड्यात ९३८ कृतीबिंदूवर काम करायचं निश्चि...

April 2, 2025 8:02 PM April 2, 2025 8:02 PM

views 12

धुळ्यात बेकायदेशीर गांजा लागवडीवर कारवाई

महसूल गुप्तचर संचालनालयानं धुळे जिल्ह्यातल्या  बेकायदेशीर गांजा लागवडीवर कारवाई केली आहे. खामखेडा आंबे आणि रोहिणी गावात गांजाची लागवड होत असल्याची खबर कळताच ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ९ एकरांहून अधिक जमिनीवर सात वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणांहून...

April 2, 2025 7:55 PM April 2, 2025 7:55 PM

views 9

पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी

पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पत असेल तर केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीच्या आश्वासनाचा महायुतीच्या नेत्यांना विसर पडल्याचं ते म्हणाले.