राष्ट्रीय

June 9, 2025 1:36 PM June 9, 2025 1:36 PM

views 15

१४० कोटी भारतीयांच्या सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं – प्रधानमंत्री

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे तत्व अंगिकारून रालोआ सरकारने आर्थिक वाढीपासून ते साम...

June 9, 2025 2:29 PM June 9, 2025 2:29 PM

views 4

DRDOच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेकडून ९ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान १० भारतीय उद्योगांकडे हस्तांतरित

महाराष्ट्रातील अहिल्यानगर इथल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेनं नऊ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान 10 भारतीय उद्योगांना हस्तांतरित केलं आहे. या प्रणालींमध्ये रसायनिक, जैविक, किरणोत्सारी, अण्विक, रेकी वाहन, माउंटेड गन सिस्टीम, दहशतवादी-विरोधी वाहन आणि ...

June 8, 2025 8:13 PM June 8, 2025 8:13 PM

views 6

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी उत्तराखंडमधल्या गढवाल परिसराला दिली भेट

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज उत्तराखंडमधल्या गढवाल परिसराला भेट देऊन कार्मिक सज्जतेचा आढावा घेतला. सरहद्दीजवळ देशाच्या रक्षणासाठी तैनात सैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समर्पित सेवेचं कौतुक केलं. सतर्कता आणि सज्जता उच्च दर्जाची राखण्यावर त्यांनी भर दिला. ज्योतिर्मठ इथं आयबेक...

June 8, 2025 8:03 PM June 8, 2025 8:03 PM

views 12

मणिपूरमधल्या ३ बंडखोरांना NIAकडून अटक

प्राणघातक हल्ला करून संरक्षण दलाच्या दोन जवानांचा बळी घेणाऱ्या मणिपूर मधल्या तीन बंडखोरांना आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं अटक केली. हे बंडखोर कुकी इनपी तेंगनौपाल बंडखोर  समूह, कुकी नॅशनल आर्मी तसंच चुरा चंदपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण स्वयंसेवक समुहाचे हस्तक आहेत. या बंडखोरांनी गेल्...

June 8, 2025 7:55 PM June 8, 2025 7:55 PM

views 12

मणिपूरमधल्या पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

मणिपूरमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मैतेई समुदायाच्या अरंबाई टेंगगोल या कट्टरतावादी संघटनेच्या सदस्यांना झालेल्या अटकेनंतर या भागात हिंसक निदर्शनं झाली होती. त्यामुळे इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये आधी पाच दिव...

June 8, 2025 7:42 PM June 8, 2025 7:42 PM

views 13

आसाममध्ये पुरस्थितीत सुधारणा

आसाममधल्या पुरस्थितीत आज आणखी सुधारणा झाली आहे. मात्र ३० हजाराहून अधिक स्थानिक अजूनही छावण्यांच्या आश्रयाला असून १२ जिल्ह्यांमधल्या ९०० गावांमधले ३ लाखाहून अधिक नागरिक महापुरात अडकलेले आहेत. ब्रह्मपुत्रेचा पूर ओसरला असला तरी अन्य नद्या मात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. महापुरात अडकलेल्या नागरि...

June 8, 2025 6:19 PM June 8, 2025 6:19 PM

views 14

‘स्टारलिंक’ कंपनीला भारतात काम करण्यासाठी परवानगी देण्याला माकपचा विरोध

उद्योगपती एलन मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनीला भारतात काम करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी देण्याला मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. स्टारलिंक ही विदेशी कंपनी असून देशातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विदेशी कंपनीच्या हाती सोपवल्याने सुरक्षेचं गंभीर संकट निर्माण होईल. त्यामुळे अमेर...

June 8, 2025 6:46 PM June 8, 2025 6:46 PM

views 16

गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावर रालोआ सरकारचं लक्ष केंद्रीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावरच रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महिलांनी गेल्या ११ वर्षांत विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स, सशस्त्र दलं यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम...

June 8, 2025 4:37 PM June 8, 2025 4:37 PM

views 18

राहुल गांधींनी निवडणुक आयोगाशी संवाद साधावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता, त्यावर निवडणूक आयोगानं पुन्...

June 7, 2025 8:08 PM June 7, 2025 8:08 PM

views 20

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.    गेल्या ११ वर्षांत, विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.