June 9, 2025 1:36 PM June 9, 2025 1:36 PM
15
१४० कोटी भारतीयांच्या सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं – प्रधानमंत्री
गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे तत्व अंगिकारून रालोआ सरकारने आर्थिक वाढीपासून ते साम...