प्रादेशिक बातम्या

September 6, 2025 10:01 AM September 6, 2025 10:01 AM

views 22

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या ७ हजार १५९ आरोग्य शिबिरांतून ३ लाख २६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैक...

September 6, 2025 10:18 AM September 6, 2025 10:18 AM

views 42

महाराष्ट्रातल्या सहा शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  केलं. शिक्षक दिनाच्या निमित्ताने, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्का...

September 6, 2025 8:46 AM September 6, 2025 8:46 AM

views 3.9K

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा शपथविधी

न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मंत्री, मुंबई उच...

September 3, 2025 2:46 PM September 3, 2025 2:46 PM

views 3

ओबसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमणार

ओबसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा या समितीत समावेश असेल, अशी माहिती त्या...

August 29, 2025 3:35 PM August 29, 2025 3:35 PM

views 26

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

   राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं नुकसान झालं असून, प्रशासनानं गाव पातळीवर पंचनामे करून आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.   कोल...

August 29, 2025 3:30 PM August 29, 2025 3:30 PM

views 9

जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यामध्ये गाडी विहिरीत कोसळून५ जण ठार

 जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुक्यात भरधाव वेगाने जाणारी गाडी रस्त्यालगतच्या विहीरीत पडल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार, तर २ जण जखमी झाले. जाफराबादमध्ये राजुर-टेंभुर्णी मार्गावरच्या गाडेगव्हाण फाटा इथं हा अपघात झाला.   ही गाडी मेहकर तालुक्याच्या दिशेने जात असताना रस्त्यावर सकाळी फेरफटका म...

August 29, 2025 3:25 PM August 29, 2025 3:25 PM

views 6

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात, सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला सुरुवात करण्याआधी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संयम पाळण्याचं आवाहन केलं. आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड गर्दी झाली असून काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी इथं जाऊन तिथं आंदोलन सुरू करावं, अशा सूचना जरांगे यांनी के...

August 29, 2025 11:23 AM August 29, 2025 11:23 AM

views 5

शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द

कोल्हापूर जिल्ह्यातला शक्तीपीठ महामार्गाचा नियोजित आराखडा राज्य सरकारनं रद्द केला आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज सार्वजनिक बांधकाम विभागानं जारी केला.   पवनार ते सांगली दरम्यानच्या आराखड्याला मान्यता देतानाच, शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यात या महामार्गाच्या आखणीचे सर्व ...

August 29, 2025 11:22 AM August 29, 2025 11:22 AM

views 3

मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय न करता दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मराठा किंवा ओबीसी दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, दोन्ही समाजाचे प्रश्न शासन सोडवेल, या पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. कोणत्याही समाजाचे हक्क काढून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाहीत, दोघांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असं फडनवीस म्हणाले.    दहा टक्के आरक्षण दिल्यावर...

August 28, 2025 6:46 PM August 28, 2025 6:46 PM

views 8

विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत जाहीर

विरारमध्ये एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालेला आहे. विरार मधल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी रात्री चाळीवर कोसळला होता. इमारतीमधल्या ५० पैकी १२ सदनिका यात कोसळल्या असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.