प्रादेशिक बातम्या

September 29, 2025 3:16 PM September 29, 2025 3:16 PM

views 81

Maharashtra Flood : राज्यात पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्याने पैठण शहरात पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या विसर...

September 29, 2025 3:20 PM September 29, 2025 3:20 PM

views 27

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर – नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर - नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १२ वाजून दहा मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ...

September 28, 2025 7:44 PM September 28, 2025 7:44 PM

views 28

कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात आजकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट

येत्या २ दिवसात राज्यात सर्वत्र बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात आजकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.    

September 28, 2025 7:00 PM September 28, 2025 7:00 PM

views 101

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार होत असून कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला पूर आला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून विविध प्रकल्पांमधून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांन...

September 28, 2025 3:13 PM September 28, 2025 3:13 PM

views 411

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. चंदनशिव हे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या हासेगावचे मूळ रहिवासी होते. ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण स...

September 27, 2025 3:20 PM September 27, 2025 3:20 PM

views 18

4G मोबाईल सेवेसाठी राज्यात ९ हजार २० टॉवर उभारण्यात येणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे ३७ हजार कोटी रुपये खर्चाच्या ९७ हजार ५०० पेक्षा जास्त मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं केलं. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पुण्यात करण्यात आलं, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 4Gच्या म...

September 27, 2025 3:13 PM September 27, 2025 3:13 PM

views 48

राज्यात पुन्हा पावसाला जोर, उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

राज्यात काल संध्याकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले असून धरणातल्या जलाशयांमधून विसर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत.  राजधानी मुंबई आणि परिसरात पावसाच्या जोरदार सर...

September 26, 2025 7:41 PM September 26, 2025 7:41 PM

views 24

केंद्रसरकार अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन

महाराष्ट्रातल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. राज्यातल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माह...

September 26, 2025 7:00 PM September 26, 2025 7:00 PM

views 16

अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून भरीव मदत देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिल्याचंही पवार यावेळी म्हणाले. पुराच्या पाण्यामुळे...

September 26, 2025 7:41 PM September 26, 2025 7:41 PM

views 29

नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर!

राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढं ढकलण्यात आली असून ती आता येत्या ९ नोव्हेंबरला होईल. राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याम...