प्रादेशिक बातम्या

September 30, 2025 6:59 PM September 30, 2025 6:59 PM

views 28

सर्पदंशावर हाफकिननं तयार केलेल्या लशीची खरेदी MMGPA नं करावी- अजित पवार

सर्पदंशावर हाफकिन संस्थेनं तयार केलेली लस प्रभावी आणि परिणामकारक असून यध्या हाफकिनकडे या लशीच्या दीड लाख मात्रा तयार आहेत, त्यांची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं करावी, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात हाफकिन जीव औषध निर्माण म...

September 30, 2025 6:54 PM September 30, 2025 6:54 PM

views 54

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूर सुरू होणार – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूर सुरू होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    राज्यातल्या ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. ये...

September 30, 2025 4:56 PM September 30, 2025 4:56 PM

views 62

राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या १ लाख २ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धार...

September 30, 2025 4:49 PM September 30, 2025 4:49 PM

views 131

राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक असं धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित केली जाईल. राज्यभरात १८ रुग्णालयांमधे कर्करोगाशी ...

September 30, 2025 12:22 PM September 30, 2025 12:22 PM

views 19

अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिरातर्फे कोटींची मदत

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासानं  १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेले काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच शेतीचं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर हा निर...

September 29, 2025 8:28 PM September 29, 2025 8:28 PM

views 33

महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस, दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारचं आश्वासन

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  &nbsp...

September 29, 2025 3:12 PM September 29, 2025 3:12 PM

views 31

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ % पाऊस

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  &nbsp...

September 29, 2025 3:10 PM September 29, 2025 3:10 PM

views 29

अतिवृष्टीमुळं ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित

अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. ...

September 29, 2025 3:18 PM September 29, 2025 3:18 PM

views 32

अतिवृष्टीसारख्या परिस्थितीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० % निधी

जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० टक्के निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं आज जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा निय...

September 29, 2025 3:17 PM September 29, 2025 3:17 PM

views 53

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अतिवृष...