प्रादेशिक बातम्या

June 21, 2024 7:19 PM June 21, 2024 7:19 PM

views 12

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाजमाध्यमावर दिली. नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात ते बोलत होते.  हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार ...

June 21, 2024 6:21 PM June 21, 2024 6:21 PM

views 11

महायुती सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

महायुती सरकारविरोधात काँग्रेसनं आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा आघाडीचं सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून मजा मारत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, महागाई, बेरोजगारीनं लोकांना जगणं कठिण झालं ...

June 21, 2024 6:57 PM June 21, 2024 6:57 PM

views 10

राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेतली भेट

राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या २९ टक्के आरक्षणाला कुठंही धक्का लागणार नाहीं याबाबत राज्य सरकारनं लेखी आश्वासन द्यावं, आणि मराठा कुणबी म्हणून दिलेली ५७ लाख प्रमाणपत्रं रद्द...

June 21, 2024 8:31 PM June 21, 2024 8:31 PM

views 11

ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक

जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यानी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांच्याशी ओबीसी नेते आणि शिष्टमंडळातले सदस्य चर्चा क...

June 21, 2024 6:48 PM June 21, 2024 6:48 PM

views 8

राज्यात सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

राज्यात आज सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात  साजरा झाला. योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार - प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.  भारतीय ज...

June 21, 2024 3:06 PM June 21, 2024 3:06 PM

views 16

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं हे भारतीयांचं कर्तव्य – राज्यपाल रमेश बैस

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार-प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.   भारतीय जीवनशैलीची आयुर्वेद आणि योगा ही विशेष अंग - मुख्यमंत्...

June 20, 2024 7:52 PM June 20, 2024 7:52 PM

views 13

नैर्ऋत्य मोसमी पाऊस विदर्भात दाखल, पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज विदर्भात दाखल झाला असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित राज्य व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काल पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक...

June 20, 2024 7:39 PM June 20, 2024 7:39 PM

views 10

शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी डीएपी खतावरच अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागाने राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे. डीएपी खतानंतर एसएसपी या खताला सर्वाधिक मागणी असून यात १६ टक्के स्फुरदसह इतर अन्नद्रव्ये आढळून येतात. तसंच डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन ...

June 20, 2024 7:34 PM June 20, 2024 7:34 PM

views 12

कोल्हापूर : तिलारी घाटात अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिलारी घाटातली अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसामुळे घाटातल्या रस्त्यांचे संरक्षण कठडे जीर्ण झाल्यामुळे अपघाताचा धोका असल्याने सावधानता म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांना आंबोली घाट आणि कर्नाटकातला चोर्...

June 20, 2024 7:30 PM June 20, 2024 7:30 PM

views 14

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

कोकण रेल्वे मार्गाच्या टप्प्याटप्प्यानं दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. गेल्या ३ वर्षात ५० किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. मडगांव ते ठोकर आणि कणकवली ते सावंतवाडी या दरम्यान दुहेरीकणासाठी प...