प्रादेशिक बातम्या

October 27, 2025 8:48 PM October 27, 2025 8:48 PM

views 50

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

 गेल्या दशकभरात सरकारने मेरिटाईम अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत जगात मेरिटाईम क्षेत्रातला सशक्त देश म्हणून उभा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं, तेव्हा ते बोलत होते. गेट वे ऑ...

October 27, 2025 8:13 PM October 27, 2025 8:13 PM

views 36

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुंबईत निर्धार मेळावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज मुंबईत झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा हा स्वयंघोषित देशप्रेमी गट आहे, अशी टीका त्यांनी केली. आत्मनिर्भर भारताची निर्मिती करू इच्छिणाऱ्या पक...

October 27, 2025 8:48 PM October 27, 2025 8:48 PM

views 49

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सुर्यकांत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रं स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार ...

October 26, 2025 8:32 PM October 26, 2025 8:32 PM

views 80

केंद्रीय गृहमंत्री मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक परिषदेचं उद्घाटन करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक या पाच दिवसीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यावेळी उपस्थित असतील.    याशिवाय, गृहमंत्री अमित श...

October 26, 2025 7:53 PM October 26, 2025 7:53 PM

views 33

नीरा देवघर प्रकल्पाच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज फलटण इथं झालं. फलटण आणि माळशिरसला या प्रकल्पामुळे पाणी मिळणार असून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष...

October 26, 2025 7:32 PM October 26, 2025 7:32 PM

views 96

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमधे जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर

विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज जाहीर झाले. प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार मिळाला आहे. यंदा विज्ञान श्री पुरस्कारासाठी ८ शास्त्रज्ञांची निवड झाली आहे.विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत, विविध विषयांमध्ये १४ युवा शास्त्रज्ञां...

October 26, 2025 3:25 PM October 26, 2025 3:25 PM

views 35

राज्याच्या काही भागांत पावसामुळे पिकांना मोठा फटका, बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी शेतीमालाचं मोठं नुकसान झालं.  राजधानी मुंबईत आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.  नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल संध्याकाळनंतर  मुसळधार पाऊस झाला तर शहर परिसरात हलका पाऊस पडला. बागलाण, दिंडोरी, कळवण, मनमाड, चांदवड या...

October 26, 2025 3:16 PM October 26, 2025 3:16 PM

views 53

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फलटण इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण

नीरा देवधर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासह फलटण इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं. या प्रकल्पामुळे फलटण आणि माळशिरसला पाणी मिळणार असून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन फडनवीस यांनी यावेळी केल...

October 26, 2025 1:29 PM October 26, 2025 1:29 PM

views 33

सणासुदीच्या काळात दीड कोटी प्रवाशांनी घेतला विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ

सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी चालवण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे. उत्सवांचा हा काळ संपेपर्यंत हा आकडा अडीच कोटीपेक्षा वर जाईल, अशी अपेक्षा असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रेल्वेच्या पायाभूत सुवि...

October 26, 2025 8:55 AM October 26, 2025 8:55 AM

views 117

राज्य परिवहन महामंडळाचं शयनसुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी ‘सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास’ अभियान सुरू

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळानं शयनसुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी 'सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास' अभियान सुरू केलं आहे, अशी माह...