प्रादेशिक बातम्या

November 29, 2024 3:41 PM November 29, 2024 3:41 PM

views 20

राज्यात थंडीचा कडाका सुरू

राज्यात थंडीची कडाका वाढत असून बऱ्याचं ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी ८ अंंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे.   अमरावती शहरात देखील पारा १२ अंश सेल्सिअस पर्यंत तर धारणी-चिखलदऱ्यात पहाटे पार...

November 29, 2024 6:49 PM November 29, 2024 6:49 PM

views 8

गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात ११ जण ठार, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी एस टीच्या शिवशाही बसला अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. ही बस भंडाऱ्याहून गोंदियाकडे चालली होती. वाटेत सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला या गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचाव कार्य सुर...

November 29, 2024 1:41 PM November 29, 2024 1:41 PM

views 16

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासमवेत बैठक

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा देखील यावेळी उपस्थित होते. भाजपाचं व...

November 29, 2024 9:11 AM November 29, 2024 9:11 AM

views 2

सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्यात सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातल्या १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे, शेतकनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

November 28, 2024 7:45 PM November 28, 2024 7:45 PM

views 2

विधानसभा निवडणूकीत साडेसात टक्के मतदान कसं वाढलं याचं उत्तर द्यावं- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राज्यातल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत वाढलेलं साडेसात टक्के मतदान कसं वाढलं याचं निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.   आम्हाला मतदान प्रक्रियाच संशयास्पद वाटत असून लोकांचीही अशीच भावना असल्याचं ते म्हणाले. राज्यात तब्...

November 28, 2024 3:21 PM November 28, 2024 3:21 PM

views 8

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्त आदरांजली

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोतिबा फुले यांना आदरांजली वाहणारे संदेश समाजमाध्यमावर लिहीले आहेत.   जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचार ...

November 28, 2024 1:40 PM November 28, 2024 1:40 PM

views 19

भाजपा पक्ष श्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक

महाराष्ट्रात अद्यापही सरकरस्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आज नवी दिल्लीत महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.    दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व...

November 28, 2024 8:33 AM November 28, 2024 8:33 AM

views 4

मुख्यमंत्रीपदाबाबत प्रधानमंत्र्यांच्या निर्णय शिवसेनेला मान्य – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही ...

November 27, 2024 8:04 PM November 27, 2024 8:04 PM

views 3

काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हाच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो, तेव्हाच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, अशी टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रत्युत्तर देताना केली. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्ष नाहीसा झाला...

November 27, 2024 7:58 PM November 27, 2024 7:58 PM

views 8

विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध जीवनगौरव पुरस्कार

विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना काल ठाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव, लोककलाकार सुरेखा पुणेकर, सामाजिक कार्यकर्ती श्रीगौरी सुरेश सावंत अभिनेते आदेश बांदेकर - सुचित्र...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.