प्रादेशिक बातम्या

May 18, 2025 8:37 PM May 18, 2025 8:37 PM

views 11

कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमधे येत्या शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमधे आजपासून २४ मे पर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगालमधील हिमालयाचा पायथा, सिक्किम मधे पुढच्या पाच ते सहा दिवसांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.    पश्चिम राजस्थान आणि जम्मू ...

May 18, 2025 8:34 PM May 18, 2025 8:34 PM

views 6

हैद्राबादच्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत १७, तर सोलापूरात कारखान्यात आगीत ८ जणांचा मृत्यू

हैद्राबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधे ८ लहान मुलं आणि ६ महिलांचा समावेश आहे. गजबजलेल्या परिसरातल्या या दुमजली इमारतीत शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ८ जणांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला, तर ९ जण उपचारादरम्...

May 18, 2025 8:27 PM May 18, 2025 8:27 PM

views 4

विकसित भारत घडवण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर भर द्यावा लागेल-केंद्रीय कृषीमंत्री

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा तिचा आत्मा आहे. त्यामुळेच विकसित भारत घडवायचा असेल तर विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. नागपूर इथे विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीवेळी ते बोलत होते...

May 17, 2025 3:13 PM May 17, 2025 3:13 PM

views 17

नागपूरमधे जनता दरबारचं आयोजन

जनता दरबारात आपले प्रश्न सोडवले जातील अशा विश्वासाने नागरिक मोठ्या प्रमाणात याउपक्रमात सहभागी होतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.   नागपूरमधे हैदराबाद हाऊस इथं आयोजित जनता दरबाराच्या वेळी ते बोलत होते. या दरबारात सादर होणाऱ्या जनसामान्यांच्या अडी अडचणी संबंधित विभागांकडे पाठ...

May 17, 2025 3:09 PM May 17, 2025 3:09 PM

views 2

मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये राज्य तपास संस्थेकडून छापे

मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये सोपोर, बारामुला, हंदवाड़ा, गंदेरबाल,  श्रीनगरसह अनेक ठिकाणी राज्य तपास संस्थेकडून आज  छापे टाकण्यात येत  आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी तपास संस्थानी काश्मीरमध्ये छापेमारी आणि चौकशी सत्र सुरु केले आहे. 

May 16, 2025 3:31 PM May 16, 2025 3:31 PM

views 9

राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन

नागपूरमधे  कामठी इथं  आज राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या सुरुवातीला बावनकुळे यांनी मुख्य चौकात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. देशातली १४० कोटी  आणि महाराष्ट्रातली  १४ कोटी जनता ही  भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे, असं ते या...

May 15, 2025 7:31 PM May 15, 2025 7:31 PM

views 13

बाजारांचा विकास करताना शेतकऱ्यांचं हित, अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय नामांकित बाजाराच्या अनुषंगानं राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित, तसंच बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यासंदर्भात विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोल...

May 15, 2025 7:28 PM May 15, 2025 7:28 PM

views 20

जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जलसंपदा विभागाची दोन्ही महामंडळं स्वयत्त केली जाणार असून ही प्रक्रिया करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. महामंडळांना स्वायत्त केलं तर त्यांच्या उपलब्ध साधन...

May 15, 2025 7:32 PM May 15, 2025 7:32 PM

views 47

महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यम प्रतिनिधीना सांगितलं. या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, ...

May 15, 2025 7:40 PM May 15, 2025 7:40 PM

views 15

जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, म्हणून सरकारनं जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा आणि कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक समाज ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.