राष्ट्रीय

July 21, 2024 10:42 AM July 21, 2024 10:42 AM

views 13

नीट परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात आणखी तीन आरोपींना सीबीआयकडून अटक

केंद्रीय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आणखी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोघे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मे रोजी झालेल्या परीक्षेच्या दिवशी या दोघा आरोपींच्या उपस्थितीची तांत्रिक पुष...

July 21, 2024 10:30 AM July 21, 2024 10:30 AM

views 5

बांग्लादेशातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर, एक हजार भारतीय विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परत

बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभुमीवर, तिथले अंदाजे एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 778 विद्यार्थी जलमार्गानं तर दोनशे विद्यार्थी ढाका आणि चितगाँग विमानतळावरून सुटणाऱ्या नियमित विमानसेवेद्वारे मायद...

July 20, 2024 8:44 PM July 20, 2024 8:44 PM

views 5

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत गेल्या मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर पडली आहे. मे २०२४मधे नवीन ९ लाख ८५ हजार पगारदारांनी संघटनेचं सदस्यत्व घेतलं. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात नोंदल्या गेलेल्या सदस्यसंख्येच्या तुलनेत ही संख्या साडे अकरा टक्क्यांनी जास्त आहे.

July 20, 2024 8:37 PM July 20, 2024 8:37 PM

views 26

हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना ईडीकडून अटक

हरयाणामधले कॉँग्रेसचे आमदार सुरेंद्र पवार यांना आज सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्यावर यमुनानगर भागात अवैध खाणकाम आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांना अंबाला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सक्तवसुली संचालनालयाने १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती, मात्र ...

July 20, 2024 8:30 PM July 20, 2024 8:30 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांना नव्या उंचीवर नेण्यासाठी द्विपक्षी सहकार्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत परस्परसंमतीनं द्विपक्षी सहकार्य क...

July 20, 2024 8:01 PM July 20, 2024 8:01 PM

views 5

आदिवासी शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या कमला पुजारी यांचं निधन

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या ओडिशातल्या आदिवासी शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या कमला पुजारी यांचं आज मूत्रपिंडाच्या विकारानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पुजा...

July 20, 2024 7:56 PM July 20, 2024 7:56 PM

views 15

भारतात कोरोना महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन

भारतात २०२० मध्ये कोविड -१९ महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असून लेखकांच्या  कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. अहवालातील दाव्यात सुसंगती नस...

July 21, 2024 11:18 AM July 21, 2024 11:18 AM

views 15

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रात आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही सदनांचं कामकाज या अधिवेशन काळात सुरळीत होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत करण्यात येणार आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार असून, मंगळवारी 23 त...

July 21, 2024 11:30 AM July 21, 2024 11:30 AM

views 13

जागतिक वारसा समितीचं ४६वं अधिवेशनाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता याचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस...

July 20, 2024 8:52 PM July 20, 2024 8:52 PM

views 8

बांगलादेशातून १ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत

बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या काळात बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थी सुखरूप परत आले आहेत. यापैकी ७७८ विद्यार्थी जलमार्गाने, तर सुमारे दोनशे विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, तसंच चि...