राष्ट्रीय

November 22, 2025 7:56 PM November 22, 2025 7:56 PM

views 13

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे – राष्ट्रपती

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्या...

November 22, 2025 7:56 PM November 22, 2025 7:56 PM

views 15

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत केला एक अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे. या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी टन झाली आहे. रेल्वेद्...

November 22, 2025 5:51 PM November 22, 2025 5:51 PM

views 9

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या भारतीय हज समितीला सूचना

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्यक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करायच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची ...

November 22, 2025 3:49 PM November 22, 2025 3:49 PM

views 30

हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा – सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेची मागणी

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेनं केली आहे. परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी तसं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे. बैठक न झाल्यास येत्या अकरा ड...

November 22, 2025 3:11 PM November 22, 2025 3:11 PM

views 22

भारतीय रेल्वेचा १ अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे.  या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी  टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख  टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी  टन झाली आहे.   रे...

November 22, 2025 1:32 PM November 22, 2025 1:32 PM

views 19

IFFI 2025: सिनेप्रेमींना जागतिक चित्रपटांची मेजवानी

गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजच्या तिसऱ्या दिवशी सिनेप्रेमींना विविध जागतिक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. व्हॅलेंटिना बेर्तिनी आणि निकोल बेर्तिनी यांचा ‘मॉस्किटोज’ हा इटालियन चित्रपट, जफार पनाही यांचा ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’, सूर्या बालकृष्णन या...

November 22, 2025 1:07 PM November 22, 2025 1:07 PM

views 17

वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी धावणार!

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दु...

November 21, 2025 7:55 PM November 21, 2025 7:55 PM

views 8

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे नागरिकांची ४० हजार कोटींची बचत

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे गेल्या अकरा वर्षांत नागरिकांच्या सुमारे ४० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये देशातल्या जनौषधी केंद्रांची संख्या २१० पट वाढली असून विक्रीतही २७० पट वाढ झाली आहे. सध्या देशभरात सुमारे १७ हजार जनौषधी केंद्र कार्यरत असून येत्या मार्चपर्यंत ह...

November 21, 2025 7:51 PM November 21, 2025 7:51 PM

views 6

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात भारताला यश

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारतानं यश मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल -२०२५ नुसार भारतात क्षयरुग्णांच्या संख्येत २१ टक्के घसरण झाल्याचं नमूद केलं आहे. २०१५ मधे क्षयरुग्णांचं प्रमाण १ लाखात २३७ इतकं होतं, ते २०२४ मधे १ लाखात १८७ ...

November 21, 2025 7:48 PM November 21, 2025 7:48 PM

views 8

केंद्रीय अर्थमंत्र्यांची नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली. मुख्य आर्थिक सल्लागारांसह केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला  उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांची ही १२वी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती. ११व्य बैठकीत सीता...