प्रादेशिक बातम्या

August 22, 2025 8:45 PM August 22, 2025 8:45 PM

views 52

शेतकऱ्यांसाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना

शेतकऱ्यांना तातडीनं मार्गदर्शन मिळावं यासाठी 'किसान कॉल सेंटर' सुरू करण्याची सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. त्यांनी आज पुण्यात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. विभागाच्या डिजिटायझेशनवर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी योजनांची आखणी करताना शेतकऱ्याच्या ...

August 21, 2025 3:23 PM August 21, 2025 3:23 PM

views 32

राज्याच्या विविध भागात पूरस्थिती

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.    लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह ...

August 21, 2025 3:18 PM August 21, 2025 3:18 PM

views 30

वेल्हे तालुक्याचे नाव आता ‘राजगड’

छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून या निर्णयाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. याबाबतचं राजपत्र लवकरच जारी होईल....

August 21, 2025 3:15 PM August 21, 2025 3:15 PM

views 14

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई शहरातल्या वाढत्या वाहतूक कोंडींच्या समस्येवर उपाययोजना सुचवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली. शहराच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करुन कबुतरे, हत्ती या विषयांकडे अधिक लक्ष देण्याबाबत त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यां...

August 21, 2025 3:01 PM August 21, 2025 3:01 PM

views 12

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता  इष्टापत्ती समजावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगानं केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स...

August 20, 2025 9:00 PM August 20, 2025 9:00 PM

views 85

ठाणे, पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट

राज्यात मुंबई आणि रत्नागिरीत पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरू लागला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.    नवी मुंबई क्षेत्राला पाणीपुरवठा ...

August 20, 2025 9:37 AM August 20, 2025 9:37 AM

views 10

मुसळधार पावसामुळे राज्यात २१ जणांचा मृत्यू

गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमुळे किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराचा गंभीर परिणाम असलेल्या नांदेड जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुस...

August 19, 2025 7:38 PM August 19, 2025 7:38 PM

views 4

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक, राज्यशासनाचे महत्त्वाचे निर्णय

मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या टप्पा ३ आणि ३A अंतर्गत नवीन रेल्वे गाड्यांची खरेदी करण्याला राज्यशासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात तब्बल २६८ पूर्ण वातानुकूलित गाड्या खरे...

August 19, 2025 7:29 PM August 19, 2025 7:29 PM

views 20

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले.      ठाणे जिल्ह्यात भिवंडी, मुंब्र...

August 19, 2025 7:58 PM August 19, 2025 7:58 PM

views 6

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या

राज्यातल्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या ३६७ अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी गणेशभक्तांच्या वतीनं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जाद...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.