प्रादेशिक बातम्या

September 15, 2025 3:17 PM September 15, 2025 3:17 PM

views 13

दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्षे आज पूर्ण

दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्षे आज पूर्ण होत आहेत. १५ सप्टेंबर १९५९ रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली. आज, दूरदर्शन भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे, ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समीटरचे विस्तृत नेटवर्क आहे. देशभरातील सर्व शहरं आणि प्रादेशिक क्षेत्रं तसच ...

September 15, 2025 2:46 PM September 15, 2025 2:46 PM

views 32

महाराष्ट्रात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हिमाचल प्रदेशात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. पावसामुळे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ५९८ रस्ते बंद झाले आहेत तसच वीज, पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू तर ४६२ जण जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान...

September 15, 2025 10:23 AM September 15, 2025 10:23 AM

views 22

महाराष्ट्रासह देशाच्या इशान्ये कडील राज्यांना पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि इशान्ये कडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे....

September 15, 2025 10:01 AM September 15, 2025 10:01 AM

views 437

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा आज शपथविधी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकरणार आहेत. आचार्य देवव्रत यांचं काल अहमदाबादहून मुंबईत आगमन झालं.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. आज सकाळी 11 ...

September 14, 2025 8:21 PM September 14, 2025 8:21 PM

views 3.4K

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा शपथविधी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, हे उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील. उद्या सकाळी ११ वा. त्यांचा शपथविधी होईल. या शपथविधी समारंभासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत केलं....

September 14, 2025 4:07 PM September 14, 2025 4:07 PM

views 1.3K

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड

सातारा इथं होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं ही निवड झाल्याचं महामंडळाचे सदस्य प्राध्यापक रामचंद्र काळुंखे यांनी आकाशवाणीला सांगितलं...

September 13, 2025 3:47 PM September 13, 2025 3:47 PM

views 19

राज्यात १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राज्यात १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे.  पालघर जिल्ह्यातल्या सर्व आश्रमशाळांमधल्या ५ ते १५ वर्षे वयोगटातल्या बालकांना या लशीचा एक अतिरीक्त डोस दिला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित केलं जाणार आहे. गोवर आणि रुबेला य...

September 13, 2025 3:43 PM September 13, 2025 3:43 PM

views 26

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार-नितीन गडकरी

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. १३५ आसनक्षमतेची ही वातानुकूलित बस लवकरच नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही सेवा रिंग रोड मार्गावर असेल आणि नंतर...

September 13, 2025 3:41 PM September 13, 2025 3:41 PM

views 11

नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार

नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक-उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी काल ही माहिती दिली. देशातला हा सर्वात मोठा विमानतळ लंडनच्या हीथ्रो विमानतळाच्या बरोबरीचा असेल.  येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. हा विमानतळ जलमार्गालाही ज...

September 13, 2025 2:58 PM September 13, 2025 2:58 PM

views 25

अनुकंपा तत्त्वावरच्या १५ वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लौकरच करणार-मुख्यमंत्री

अनुकंपा तत्त्वावरच्या १५ वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लौकरच करणार  असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.   मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ इथं आज आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील २८९ कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण तसंच लाभ वितरण सोहळा पार पडला. यावेळी त...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.