प्रादेशिक बातम्या

March 17, 2025 3:58 PM March 17, 2025 3:58 PM

views 9

ठाणे भिवंडी इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करुन, त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ही स्थळं आहेत, म्हणून आपल...

March 17, 2025 3:56 PM March 17, 2025 3:56 PM

views 5

सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लवकरच लोकापर्ण – उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंचीच्या पुतळ्याचं काम राज्य सरकार पूर्ण करत असून लवकरच त्याचं लोकापर्ण केलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. आमदार निलेश राणे यांनी महाराजांच्या स्मारकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उ...

March 17, 2025 3:52 PM March 17, 2025 3:52 PM

views 9

बीड जिल्ह्यातल्या शिक्षक आत्महत्येप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी

बीड जिल्ह्यातल्या केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, त्यामुळे संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली. तसंच विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना बंधनकारक करावं अशी...

March 17, 2025 3:47 PM March 17, 2025 3:47 PM

views 3

पालघरमध्ये लखपती दीदींचं वार्षिक उत्पन्न लाखाच्या घरात

पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या ५८ हजार ६६२ महिलांनी लखपती दीदी अभियानाच्या माध्यमातून आपलं वार्षिक उत्पन्न लाखाच्या पुढे नेलं आहे. शेतीपूरक व्यवसाय, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्रात या महिलांचं मासिक उत्पन्न १० ते १२ हजारांपर्यंत पोचलं आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्य...

March 17, 2025 3:18 PM March 17, 2025 3:18 PM

views 15

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत – अर्थमंत्री अजित पवार

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.  ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते.   गेल्या १५ वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न आणि एकूण कर्ज दोन्ही वाढत गेलं आहे. कर्जाचं स्थूल उत्पादनाश...

March 17, 2025 1:44 PM March 17, 2025 1:44 PM

views 3

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातला आणखी एक आरोपी अटक

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात हव्या असलेल्या आणखी एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याचं नाव अरुणाचलम मरुथुवर असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध शहरांमध्ये पथकं पाठवली होती, परंतु तो स्वतःच पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला चौकशीसाठी उद्यापर्यंत प...

March 17, 2025 3:54 PM March 17, 2025 3:54 PM

views 49

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस

राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनीही अर्ज भरला. तर अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे. &nbsp...

March 17, 2025 1:26 PM March 17, 2025 1:26 PM

views 11

कापूस खरेदी पारदर्शक होण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मंत्री जयकुमार रावल

भारतीय कापूस महामंडळामार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून आत्तापर्यंत राज्यात १२४ केंद्रांमार्फत १४२ कोटी ६९ लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.   या संदर्भ...

March 17, 2025 3:25 PM March 17, 2025 3:25 PM

views 12

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ हा अर्थसंकल्पाचा मूळ गाभा – अर्थमंत्री

विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी ५ वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थ संकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवले आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेला त...

March 16, 2025 7:15 PM March 16, 2025 7:15 PM

views 4

जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग

राज्यात जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार फौंडेशनने विकसित केलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.