राष्ट्रीय

October 6, 2025 3:02 PM October 6, 2025 3:02 PM

views 22

सवाई मानसिंग रुग्णालयातल्या आगीच्या चौकशीसाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन

राजस्थानातल्या जयपूरमधल्या एस एम एस रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या नेतृवाखाली ही  समिती काम करणार आहे. या दुर्घटनेत जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल...

October 6, 2025 2:43 PM October 6, 2025 2:43 PM

views 46

कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जबाब मागितला

लडाखमधले वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून एका आठवड्यात जबाब मागितला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी हा आद...

October 6, 2025 1:48 PM October 6, 2025 1:48 PM

views 30

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी  आठ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे  . येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती द...

October 6, 2025 1:33 PM October 6, 2025 1:33 PM

views 14

Bihar: मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी हस्तांतरित

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत २१ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी हस्तांतरित केला. एकवीसशे कोटी रुपयांचं हे हस्तांतरण म्हणजे या योजनेचा तिसरा टप्पा आ...

October 6, 2025 4:52 PM October 6, 2025 4:52 PM

views 31

बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार

निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता नवी दिल्लीत बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे  निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासह वार्ताहर परिषद घेणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या कि आदर्श आचारसंहिता लागू होईल. २४३ सदस्यांचा सम...

October 6, 2025 1:46 PM October 6, 2025 1:46 PM

views 15

राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहोळ्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे  २०२२-२३ सालासाठीचे माय भारत पुरस्कार वितरित केले. सेवा योजनेचे स्वयंसेवक , कार्यक्रम अधिकारी तसंच एकांश यांना उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. केंद्रीय युवा व्यवहार मंत्री मनसुख...

October 6, 2025 1:20 PM October 6, 2025 1:20 PM

views 44

नव्या संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नवी दिल्ली इथं करणार आहेत. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालय आणि राज्यं तसंच केंद्रशासीत प्रदेश यांच्यात समन्वय साधणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. याप्रसंगी...

October 6, 2025 7:16 PM October 6, 2025 7:16 PM

views 34

GST सुधारणेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा

वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू, पदार्थ स्वस्त झाल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच, शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जीएसटी सुधारणेमुळे महाराष्ट्रा...

October 5, 2025 7:56 PM October 5, 2025 7:56 PM

views 99

GST Reforms : जम्मू काश्मीरमधे होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. आज ऐकूया जम्मू काश्मीरमधे होणाऱ्या याच्या परिणामाविषयी…   नव्या जीएसटी सुधारणांमुळे जम्मू-काश्मीरमधल्या हस्तकला, शेती, पर्यटन आणि विशेष उत्पादनांच्या स्पर्धात्मकतेत वाढ होणार आहे. जीएसटीमधली ही करकपात जम्मू-का...

October 5, 2025 8:20 PM October 5, 2025 8:20 PM

views 9

भारताचं खरं सामर्थ्य अंतर्गत क्षमता-बांधणीमध्ये असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन

गुंतागुंतीच्या जागतिक वातावरणात भारताचं खरं  सामर्थ्य 'अंतर्गत क्षमता-बांधणी' मध्ये आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ करणं, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा सुधारणं यावर भारताचा सर्वाधिक भर असेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज  झालेल्या  'कौटिल्य परिषदेत' जागतिक धो...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.