राष्ट्रीय

October 13, 2025 7:58 PM October 13, 2025 7:58 PM

views 43

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या ‘विश्वास’ योजनेला प्रारंभ

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी आज विश्वास ही योजना सुरु केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी कायद्यांतर्गत दंडात्मक नुकसानभरपाई सुसंगत करुन खटले कमी करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३८ वी बैठक आज ...

October 13, 2025 6:34 PM October 13, 2025 6:34 PM

views 28

सामाजिक विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी केंद्रसरकारची कामगार नावनोंदणी मोहीम

कामगारांना सामाजिक विमा सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या हेतूनं केंद्रसरकारने कामगार नावनोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार उद्योगमालकांनी/अभियोक्त्यांनी आपणहून आपल्याकडच्या पात्र कामगारांची नावं नोंदवायची आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून पुढच्या वर्षीच्या ३० एप्रिल पर्यंत ही मोहीम सुरु राहील. १ जुलै २...

October 13, 2025 6:30 PM October 13, 2025 6:30 PM

views 21

मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना नवी दिल्लीत पोहचले

मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना यांचं ४ दिवसांच्या भारतभेटीसाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्याचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर त्यांना परंपरिक मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यात उखना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून उद्या ते प्रध...

October 13, 2025 8:18 PM October 13, 2025 8:18 PM

views 17

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली प्रधानंमत्री मोदींची भेट

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवीन गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी ही भेट महत्त्वाची असल्याची भावना प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करताना व्यक्त केली. व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शेत...

October 13, 2025 5:38 PM October 13, 2025 5:38 PM

views 14

केरळमध्ये मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू

केरळमध्ये अमिबिक एन्सेफलायटिस या मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत होता. याच रुग्णालयात संबंधित संसर्गग्रस्त असलेल्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामध्ये आढळणाऱ्या जिवंत अमिबामुळे हा संसर्ग होत...

October 13, 2025 8:11 PM October 13, 2025 8:11 PM

views 135

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जुएल मोकीर, फिलिप आगियों आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान किंवा नवोन्मेषामुळं कशारितीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नव...

October 13, 2025 3:44 PM October 13, 2025 3:44 PM

views 15

  देशाच्या ईशान्य भागातली आठही राज्यांनी एकतेचा संदेश दिल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

देशाच्या ईशान्य भागातली आठही राज्यं महत्त्वाची असून भाषा आणि संस्कृती वेगळी असूनही या राज्यांनी एकतेचा संदेश दिल्याचं प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नागपूर इथे आयोजित नॉर्थ इस्ट ऑक्टेव्ह महोत्सवाच्या समारोपावेळी बोलत होते.   आपल्या कार्यकाळात ईशान्य भा...

October 13, 2025 3:38 PM October 13, 2025 3:38 PM

views 12

पीएम गतिशक्ती योजनेमुळे नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाली- पियुष गोयल

पीएम गतिशक्ती योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. या योजनेला  ४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   या योजनेमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दिसून ये...

October 13, 2025 8:03 PM October 13, 2025 8:03 PM

views 46

रेल्वे पोलीस दलातली भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भर्ती केली जाईल, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. गुजरातमध्ये वलसाड इथे रेल्वे पोलीस दलाच्या एकेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरपीएफशी संबंधित विविध उपक्र...

October 13, 2025 3:26 PM October 13, 2025 3:26 PM

views 37

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात, 20 जिल्ह्यांमधल्या 122 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला पाररंभ झाला असून त्याची मुदत  20 ऑक्टोबर पर्यंत आहे. 21 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर 23 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी माग...