राष्ट्रीय

September 17, 2024 2:08 PM September 17, 2024 2:08 PM

views 13

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमीत्त त्यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी संवाद साधला. मणिपूर...

September 17, 2024 4:29 PM September 17, 2024 4:29 PM

views 9

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात

देशभरात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ ला सुरुवात झाली. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू असेल. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. यंदाच्या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने श्रमदान मोहिमा, जन भागिदारी आणि सफाई मित्र हे तीन प्रमुख स्तंभ...

September 17, 2024 11:14 AM September 17, 2024 11:14 AM

views 11

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि निर्णय घेण्यात आले आहेत, आणि विकसीत Bharat@2047 यांचा भक्कम पायाभरणी केली आहे.  

September 17, 2024 11:04 AM September 17, 2024 11:04 AM

views 17

पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य केल्या आहेत, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री कालीघाट इथल्या निवासस्थानी कनिष्ठ डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, डॉक्टरांची मागणी लक्षात घेऊन कोलकात्याचे पोलिस आ...

September 17, 2024 11:00 AM September 17, 2024 11:00 AM

views 8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी देशवासियांना ई-लिलावात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी नमामि गंगे योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. यावर्षी लिलावाचा सहावा हप्ता असून सुरु...

September 17, 2024 10:58 AM September 17, 2024 10:58 AM

views 5

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू होत आहे. नौदल कमांडर्समधील महत्त्वाच्या सामरिक, आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणारी ही परिषद म्हणजे सर्वोच्च पातळीवरील द्विवार्षिक कार्यक्रम आहे. चार दिवसीय परिषदेचा प्रारंभ नौदलप्रमुखांच्या बीजभाषणानं होणार आहे. या पर...

September 17, 2024 10:53 AM September 17, 2024 10:53 AM

views 7

आठव्या भारत जल सप्ताह 2024ला नवी दिल्लीत प्रारंभ

आठव्या भारतीय जल सप्ताहाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 400 देशांतील दोनशे परदेशी प्रतिनिधींसह सुमारे चार हजार इतर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनादरम्यान शंभराहू...

September 17, 2024 10:10 AM September 17, 2024 10:10 AM

views 9

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारची संमती

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारनं संमती दर्शवली आहे. आयोगाच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष भरतीच्या विविध स्तरांवरदेखील उमेदवाराची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार क्रमांक वापरला जाणार असल्याचं यासंदर्भ...

September 17, 2024 10:01 AM September 17, 2024 10:01 AM

views 8

पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे, नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण

राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गांवर या गाड्या धावतील. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दा...

September 16, 2024 8:08 PM September 16, 2024 8:08 PM

views 14

भारताला वर्ल्ड स्किल्स २०२४ स्पर्धेत १६ पदकं आणि मेडलिअन्स ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळाला

भारतानं फ्रान्स इथं झालेल्या वर्ल्ड स्किल्स २०२४ स्पर्धेत १६ पदकं आणि मेडलिअन्स ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळवले आहेत. बेकरी उत्पादनं आणि मिठाई उद्योग, हॉटेल रिसेप्शन आणि नवीकरणीय उर्जा या विभागाच्या चार कास्यपदकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त भारतीय पथकानं विविध व्यापार आणि विशेष कौशल्यांच्या विभागात उत्...