राष्ट्रीय

September 19, 2024 1:17 PM September 19, 2024 1:17 PM

views 9

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढच्या तीन दिवसांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या विविध भागांमध्ये येत्या २४ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या आठवड्यात कोकण आणि गोव्यात हलका ते...

September 19, 2024 12:56 PM September 19, 2024 12:56 PM

views 8

संस्कृती आणि नागरीकरणाची परंपरा अनेक शतकांपासून उज्जैनमध्ये अस्तित्वात- राष्ट्रपती

संस्कृती आणि नागरीकरणाची परंपरा अनेक शतकांपासून उज्जैनमध्ये अस्तित्वात होती, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. उज्जैनमध्ये आज सफाई मित्र संमेलनाला त्यांनी संबोधित केलं. उज्जैन - इंदूर ६ पदरी महामार्गाचं आभासी माध्यमातून त्यांनी भूमीपूजनही केलं.   गेल्या १० वर्षात स्वच्छता अभियान र...

September 19, 2024 12:53 PM September 19, 2024 12:53 PM

views 11

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार

केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या शंभर दिवसांत सहकार मंत्रालयाने सुरू केलेल्या योजना आणि धोरणांविषयी माहिती देण्यासाठी  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत.   या शंभर दिवसांत सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्वाची पावलं उचलण्यात आल...

September 19, 2024 1:02 PM September 19, 2024 1:02 PM

views 14

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६१ टक्के मतदानाची नोंद

  जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३५ वर्षातल्या सर्वाधिक ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व २४ मतदारसंघात काल शांततेत मतदान झालं. किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद झाली आणि पुलवामामध्ये सर्वात कमी सुमारे ४७ टक्के मतदान झालं.   युवा आणि महिला मतदार मोठ्या संख...

September 19, 2024 10:46 AM September 19, 2024 10:46 AM

views 11

इस्रो पहिल्या मानवरहित गगनयान अभियान मोहिमेसाठी सज्ज

भारतीय  अंतराळ  संशोधन  संस्था  अर्थात  इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी  बोलत  होते. &n...

September 19, 2024 9:49 AM September 19, 2024 9:49 AM

views 10

विश्व अन्न संमेलन उपक्रमाला आज नवी दिल्लीत सुरुवात – नव्वदहून अधिक देशांचा सहभाग

विश्व अन्न भारत या चार दिवसांच्या भव्य उपक्रमाचा आज नवी दिल्लीत आरंभ होत आहे. नव्वदहून अधिक देश आणि 26 राज्य तसंच 18 केंद्रीय मंत्रालयं यात सहभागी होत असल्याचं अन्नपक्रिया मंत्रालयानं सांगितलं. जपान भागीदार देश असून विएतनाम आणि इराण हे लक्ष्यित देश असतील.   अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नवे शोध, त...

September 19, 2024 9:41 AM September 19, 2024 9:41 AM

views 9

एनपीएस वात्सल्य योजनेचं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत एनपीएस वात्सल्य योजनेचा शुभारंभ केला.या योजनेद्वारे, अल्पवयीन मुलांना 18 वर्षे वयापर्यंत पैसे बचतीपासून उच्च परतावा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेत चक्रवाढीद्वारे दीर्घकालीन आर्थिक लाभ सुनिश्चित करण्यात आला असून गुंतवणूकीचे पर्यायदे...

September 19, 2024 9:36 AM September 19, 2024 9:36 AM

views 13

एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकारल्या

एक देश एक निवडणूक या संकल्पनेची वास्तविकता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या आहेत, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी र...

September 19, 2024 6:01 PM September 19, 2024 6:01 PM

views 12

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२४ परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. प्रगतीशील कृषी पद्धती, भक्कम प...

September 18, 2024 8:03 PM September 18, 2024 8:03 PM

views 16

२०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने नीती आयोग कार्यरत

भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वर्ष २०३०पर्यंत दुप्पट करणं सहज शक्य असल्याचं मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. २०४७ पर्यंत भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश बनेल आणि दरडोई उत्पन्न २० हजार डॉलर्सच्या आ...