राष्ट्रीय

October 2, 2024 2:33 PM October 2, 2024 2:33 PM

views 8

अक्षय शिंदेच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालचा हा एक सदस्यीय आयोग या प्रकरणातली पोलिसांची भूमिका, तसंच इतर संबंधित बाबींचा तपास करेल. अक्ष...

October 2, 2024 1:39 PM October 2, 2024 1:39 PM

views 12

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांमधे एकूण ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. याआधी, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं होतं तर २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झालं होतं. हरियाणामध्ये ये...

October 2, 2024 10:41 AM October 2, 2024 10:41 AM

views 11

येत्या दोन दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागानं येत्या दोन दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटकचा किनारपट्टीलगतचा भाग आणि कराईकलमध्येही 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभा...

October 1, 2024 8:32 PM October 1, 2024 8:32 PM

views 3

पूरग्रस्त १४ राज्यांना केंद्र सरकारकडून निधी जारी, महाराष्ट्राला सर्वाधिक १,४९२ कोटी रुपये मिळणार

पूरग्रस्त १४ राज्यांना ५ हजार ८५८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं आज जारी केला. त्यापैकी सर्वाधिक हिस्सा म्हणून महाराष्ट्राला १ हजार ४९२ कोटी रुपये मिळणार आहे. राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला केंद्र सरकारचा वाटा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला आगाऊ हप्ता म्हणून हा निधी दिला जातोय...

October 1, 2024 8:26 PM October 1, 2024 8:26 PM

views 30

AI क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा निर्माता बनण्याचं देशाचं ध्येय असायला हवं – नीती आयोग

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण या क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा निर्माता बनण्याचं देशाचं ध्येय असायला हवं असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. एआयचा सर्वाधिक चांगला वापर कृषी आणि आरोग्य क्षेत्रात होऊ शकतो का, यावर संशो...

October 1, 2024 8:25 PM October 1, 2024 8:25 PM

views 8

अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी रेडिएशन तंत्रज्ञान महत्वाचं ठरणार – अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहान्ती

अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी रसायनांचा वापर करणं आरोग्यासाठी योग्य नसल्याने यासाठी रेडिएशन तंत्रज्ञान महत्वाचं ठरणार असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहान्ती यांनी म्हटलं आहे. अणुऊर्जा विभाग, बीआरआयटी च्या नेतृत्वाखाली रोटेक्स आय हे देशातलं पहिलं औद्योगिक रेडिओग्राफी उपकरण विकसित करण्य...

October 1, 2024 8:13 PM October 1, 2024 8:13 PM

views 18

भारत आणि जमैका यांच्यात ४ सामंजस्य करार

डिजिटल पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि क्रीडा क्षेत्रात भारत आणि जमैका यांच्यात आज ४ सामंजस्य करार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अंड्र्यू होलनेस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षरी झाली. जमैकाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. व...

October 1, 2024 8:07 PM October 1, 2024 8:07 PM

views 7

काँग्रेस जाती-पातीचं राजकारण करत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका

काँग्रेस जाती-पातीचं राजकारण करत असल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज हरयाणात पलवल इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसनं ७० वर्ष सत्तेत असूनही जनतेला रस्ते, वीज, पाणी, शौचालयं, घरं अशा मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं, जम्मू-कश्मीरमधे देशाची राज्यघ...

October 1, 2024 8:31 PM October 1, 2024 8:31 PM

views 13

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यात ४० विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी २४ जम्मू विभागात तर १६ काश्मीरमध्ये आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्य...

October 1, 2024 3:22 PM October 1, 2024 3:22 PM

views 8

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रूपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे. या सिलिंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरच्या दरातही १२ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून हे दर लागू झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.