राष्ट्रीय

November 27, 2024 9:24 AM November 27, 2024 9:24 AM

views 10

भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सहकार मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची – मंत्री अमित शाह

वर्ष २०२७ पर्यंत भारत जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, आणि या गौरवशाली प्रवासात सहकार मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला. राष्ट्रीय सहकारी बँक महासंघाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात शाह बोलत होते. विकासाच्या ...

November 26, 2024 8:01 PM November 26, 2024 8:01 PM

views 9

NIA: मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी

मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सुरु केली आहे. यातल्या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने एनआयए कडे तपास सुपूर्द केल्यानंतर तिन्ही प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या २१ आणि २२ नोव्हेंबरला एनआयएच्या पथकांनी घट...

November 26, 2024 7:32 PM November 26, 2024 7:32 PM

views 5

कोळसा मंत्रालयाचे दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय

कोळसा मंत्रालयानं कोळसा धारण क्षेत्र अधिग्रहण आणि विकास दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय मागवले आहेत. या विधेयका संदर्भात प्रस्तावित सुधारणा कोळसा मंत्रालयाच्या coal.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. 

November 26, 2024 7:45 PM November 26, 2024 7:45 PM

views 11

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम

भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा करण्यात आला. ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध  कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी २६ नोव...

November 26, 2024 7:26 PM November 26, 2024 7:26 PM

views 8

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची विविध क्वांटम स्टार्टअप्सची घोषणा

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत विविध क्वांटम स्टार्ट अप्सची घोषणा केली. काही निवडक स्टार्ट अप्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या प्रमुख क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करतील आणि यातून व्यापरिकरणाला चालना मिळेल असं ते म्हणाले. क्वांटम मिशनची अंमलबजावणी...

November 26, 2024 7:55 PM November 26, 2024 7:55 PM

views 13

राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यसभेतल्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. यात आंध्र प्रदेशातल्या ३, तर ओदिशा, पश्चिम बंगाल, आणि हरियाणातल्या एका जागेचा समावेश आहे. आंध्रप्रदेशातले खासदार वेंकटरमण राव मोपीदेवी, बीडा मस्तान राव यादव, आणि ऋयागा  कृष्णय्या यांनी राजीनामे दिले. तसंच ओदिशातले सु...

November 26, 2024 3:04 PM November 26, 2024 3:04 PM

views 13

अंदमानजवळच्या समुद्रात मच्छिमार बोटीत भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने काल अंदमानजवळच्या समुद्रात एका मच्छिमार बोटीतून अवैध अंमली पदार्थ पकडले. भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानांनी आपल्या नियमित गस्तीदरम्यान या बोटीच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. ही बोट समुद्राच्या भारतीय हद्दीत बॅरन बेटाजवळ असताना संयुक्त कृती दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीवर जाऊ...

November 26, 2024 2:47 PM November 26, 2024 2:47 PM

views 2

प्रसिद्ध उद्योजक शशिकांत रुईया यांचं निधन

प्रसिद्ध उद्योजक आणि एस्सार उद्योगसमूहाचे सह संस्थापक शशिकांत रुइया यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. दीर्घ आजारावर अमेरिकेत उपचार घेऊन ते महिनाभरापूर्वीच मुंबईत परतले होते. १९६९मधे त्यांनी आणि रवि रुइयांनी एस्सार उद्योगसमूहाची स्थापना केली. तेल, वायू उत्खनन तसं...

November 26, 2024 3:15 PM November 26, 2024 3:15 PM

views 7

‘येत्या १० वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतियांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दीष्ट’

येत्या दहा वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतियांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दीष्ट आहे, असं गुजराथ सहकारी दूध विपणन संघ म्हणजेच अमूल संघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना मेहता यांनी अमेरिकेनंतर आता युरोप...

November 26, 2024 1:29 PM November 26, 2024 1:29 PM

views 4

देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हाताभार लावला – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना

भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हाताभार लावला आहे, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केलं. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.