राष्ट्रीय

December 12, 2024 1:48 PM December 12, 2024 1:48 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात आमुलाग्र बदल झाल्याचं निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल झाले, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप तथ्यहीन असल...

December 12, 2024 4:06 PM December 12, 2024 4:06 PM

views 13

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ७ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी आज झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले. नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबोझमद भागात केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली. या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून ...

December 12, 2024 10:40 AM December 12, 2024 10:40 AM

views 8

बहुपैलू चित्रकर्मी राजकपूर यांच्या कुटुंबीयांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

बहुपैलू चित्रकर्मी राजकपूर यांच्या कुटुंबीयांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज कपूर यांची जन्मशताब्दी चौदा डिसेंबरला आहे. त्या निमित्तानं चाळीस शहरांमध्ये तेरा ते पंधरा डिसेंबर या काळात राज कपूर चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी कपूर कुटुंबीयांनी पंतप्...

December 12, 2024 1:46 PM December 12, 2024 1:46 PM

views 24

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हे बदल ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गव्हाच्या साठ्याची मर्यादा आता दोन हजार टनांवरून एक हजार टनांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रति विक्री कक्षासाठीची मर्यादा ...

December 12, 2024 10:35 AM December 12, 2024 10:35 AM

views 2

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत होणार सहभागी

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब आमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब आमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. नाह्यान आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रा...

December 12, 2024 8:55 AM December 12, 2024 8:55 AM

views 3

युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही देशाची खरी ताकद, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताचं सामर्थ्य आमची युवा शक्ती आहे. आणि युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही आमची खरी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीतील तेराशे विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. देशभरातल्या 51 केंद्रांवर य...

December 11, 2024 7:11 PM December 11, 2024 7:11 PM

views 9

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कायदा करण्याच्या विचाराधीन

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याच्या विचाराधीन असून, यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशात एक व्यापक भारत एआय मिशन सुरू करण्यात आलं असून, त्यात एआय कंप्युट स...

December 11, 2024 7:33 PM December 11, 2024 7:33 PM

views 4

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हे पंचायतींच्या समर्पणाचं आणि प्रयत्नांचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं वितरण आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.   या वर्षी विविध श्रेणींमध्ये ...

December 11, 2024 3:25 PM December 11, 2024 3:25 PM

views 73

आरबीआयचे २६वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला

भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. संजय मल्होत्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान केडरचे १९९० सालचे अधिकारी असून, ते अर्थमंत्रालयात महसूल सचिव पदावर कार्यरत होते.

December 11, 2024 3:05 PM December 11, 2024 3:05 PM

views 21

महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पुण्याहून ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.