राष्ट्रीय

January 4, 2025 2:42 PM

views 52

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, २०२५ चा मसुदा तयार

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, २०२५ चा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा मसुदा प्रसिद्ध केला. नागरिकांच्या डिजिटल स्वरुप...

January 4, 2025 1:43 PM

views 24

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला तसंच ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाचं उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. वर्ष २०१४ पासून...

January 4, 2025 1:40 PM

views 13

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३ – २४ या आर्थिक वर्षात ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात निष्कर्ष

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास ५ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. हे प्रमाण २०११-२०१२ या आर्थिक वर्षात जवळपास २७ टक्के इतकं होतं. भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये शहरी भागातलं दारिद्र्याचं प्रमाणही १३ पूर्णांक ७ श...

January 4, 2025 1:35 PM

views 31

उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणात रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू असून प्रवाशांना दाट धुक्यातून मार्ग काढावा लागत आहे. कमी दृश्यमानतेमुळे रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला असून दिल्लीकडे जाणाऱ्या ४९ गाड्या चार तास विलंबानं...

January 4, 2025 11:43 AM

views 17

शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक म...

January 3, 2025 8:35 PM

views 20

चीनमध्ये आढळलेल्या HMPV व्हायरसमुळे चितेंचं कारण नाही

चीनमध्ये आढळून आलेल्या HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसमुळं चिंता करण्याची गरज नाही. श्वसनाच्या इतर आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंसारखा हा विषाणू आहे असं केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक अतुल गोयल यांनी म्हटलं आहे. यामुळं प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये फ्लू ...

January 3, 2025 8:30 PM

views 14

महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांना रेल्वेतिकीट काढण्यासाठी QR कोड जॅकेट

उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांना QR कोडद्वारे रेल्वेची तिकीटं सुलभतेनं काढता येतील. QR कोड असलेले हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेले रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकांच्या परिसरात उपलब्ध असतील. त्यावरुन तिकिट काढण्याची सुविधा मिळणार असल्यानं भाविकांचा वेळ वा...

January 3, 2025 8:23 PM

views 17

वंदे भारत रेल्वेच्या प्रतिताशी कमाल १८० किमी वेगानं धावण्याच्या चाचण्या यशस्वी

शयनयानयुक्त वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांनी प्रतिताशी कमाल १८० किलोमीटर वेगानं धावण्याच्या कोटा विभागात सुरु असलेल्या तीन दिवसीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेस  गाड्यांच्या या चाचण्या महिनाअखेरपर्यंत सुरु राहणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आ...

January 3, 2025 8:18 PM

views 8

प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर

परराष्ट्र मंत्रालयानं आज प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर केले. एकूण २७ व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात गयानातली सरस्वती विद्या निकेतन, रशियातला हिंदुस्थानी समाज यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातले प्राध्यापक अजय राणे, फिजीतले स्वा...

January 3, 2025 8:15 PM

views 19

‘भारत’ जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश – मंत्री पियुष गोयल

११० हुन अधिक युनिकॉर्न स्टार्टअप असलेला भारत देश जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल  आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना म्हणाले. देशभरातल्या स्टार्टअप पैकी ४३ टक्के स्टार्टअप महिलांनी सुरु केले असल्याची माहित...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.