April 13, 2025 8:06 PM April 13, 2025 8:06 PM
17
विदर्भाच्या विकासासाठी शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्ष २०२६ अखेर १२ तास मोफत वीजपुरवठा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं ७२० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात विजेचे दर ५ वर्षांसाठी स्थिर करुन राज्यशासनाने वीज ग्राहकांना दिलासा दिल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पाणी आणि वीज पुरवठ्याकरता सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी ...