June 8, 2025 7:02 PM
						
						3
					
२०३०पर्यंत ५२ टक्के वीज, अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल – मुख्यमंत्री
अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने उत्तम काम केलं असून २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
 
									 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		