सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी

भारतातील सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे, असं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला कलाटणी देणारी ही गोष्ट असल्याचं जोशी म्हणाले. देशात ६ रुपये प्रति किलोवॅट दरानं वीज पुरवठा केला जाऊ शकतो. हे दर कोळशांवर चालणाऱ्या प्रकल्पांपेक्षा कमी आहेत, असं कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.