मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या इशाऱ्यानंतर शहरात हाय अलर्ट जारी

मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. आगामी नवरात्रौत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा त्यात समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं भाविकांसाठी नियम जाहीर केले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.