काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा अशी अपेक्षा बांगलादेशानं व्यक्त केली आहे. दक्षिण आशियात स्थैर्य नांदण्यासाठी हे आवश्यक असल्याचं बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद होसैन यांनी म्हटलं आहे. ते काल ढाका इथं वार्ताहरांशी बोलत होते.
Site Admin | April 28, 2025 1:33 PM | Bangladesh | Pahalgam Terror Attack
काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा – बांगलादेश
