डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. या भागातलं तेल आणि नैसर्गिक वायू महत्त्वाचं आहेच. पण त्यासोबतच या भागात हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया क्षेत्रातही प्रचंड संधी असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत सीआयआयकडून आयोजित परिषदेत ते बोलत होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.