डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत जगात उदयाला येत आहे – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत एक सुप्त शक्ती म्हणून जगात उदयाला येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं. सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची सांगता आज बिहारमधे पटना इथं पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

 

या स्पर्धेत ५८ सुवर्ण आणि ४७ रौप्य पदकांसह १५८ पदकं मिळवून महाराष्ट्रानं अव्वल साथान पटकावलं. हरियाणानं ३९ सुवर्ण आणि २७ रौप्य पदकांसह एकूण ११७ पदकं मिळवून दुसरे स्थान पटकावलं. तर राजस्थान २४ सुवर्ण पदकांसह ६० पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा