महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत आयोजित ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’ हा कार्यक्रम धाराशिवमधल्या वाघोली इथं साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जलसंवर्धनाचे महत्व, पाणी समस्येचं गांभीर्य, त्यावरच्या उपाययोजना याविषयी ग्रामस्थाना मार्गदर्शन करण्यात आलं. ओढा आणि नाल्यातील गाळ काढणे, पाणी वापर, जलव्यवस्थापन तसेच पिक पद्धती, पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त जमीन याबाबत शेतकऱ्यासोबत चर्चा करण्यात आली.
Site Admin | April 25, 2025 7:15 PM | Dharashiv
धाराशिवमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आयोजन
