छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी गाडी आणि मालगाडीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११वर गेली आहे. काल झालेल्या या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यायची घोषणा मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केली.
Site Admin | November 5, 2025 1:40 PM | Chhattisgarh | TRAIN ACCIDENT
छत्तीसगडमध्ये प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ११ जणांचा मृत्यू