प्रादेशिक बातम्या

August 9, 2024 10:33 AM August 9, 2024 10:33 AM

views 11

यवतमाळच्या डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर

यवतमाळच्या मुकूटबन इथल्या डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना रसायनशास्त्रातील योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ पोलशेट्टीवार सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्रोफेसर आहेत.   हवेतील कार्बनचे ...

August 8, 2024 7:29 PM August 8, 2024 7:29 PM

views 8

राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांची येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदची हाक

अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानं बाजार समितीनं आकारलेला नियमन कर रद्द करावा या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांनी येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदचा इशारा दिला आहे. या बंदमध्ये देशभरातल्या बाजार समितींचाही सहभाग असावा यासाठी उद्या दिल्ली इथं व्यापाऱ्यांची बैठक होणा...

August 8, 2024 7:20 PM August 8, 2024 7:20 PM

views 7

रसायनशास्त्रातल्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासाठी यवतमाळचे डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची निवड

यवतमाळ जिल्ह्यातले मुकुटबनचे रहिवासी डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना रसायनशास्त्रातील शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार २३ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये कार्यरत आहेत...

August 8, 2024 7:18 PM August 8, 2024 7:18 PM

views 9

नंदुरबार जिल्ह्यात ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना ३ गॅस सिलेंडर मोफत

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर रिफील करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. सदर योजनेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री...

August 8, 2024 7:16 PM August 8, 2024 7:16 PM

views 25

यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत सन २०२३ साठी यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड झाली आहे. हा कार्यक्रम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी संरपंच आणि सचिवांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आला.

August 8, 2024 7:01 PM August 8, 2024 7:01 PM

views 15

नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवा अंतर्गत  नंदुरबार शहरातून आज भव्य रॅली काढण्यात आली.  यात राज्यभरातून आलेल्या आदिवासी कलापथकांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे तारपा वाद्य वाजवत ...

August 8, 2024 3:32 PM August 8, 2024 3:32 PM

views 8

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या विविध विषयाबाबत आढावा बैठक

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जालना इथल्या उपकेंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता आणि मूल्यनिर्धारण अहवालानुसार संस्थेस देय असले...

August 8, 2024 7:22 PM August 8, 2024 7:22 PM

views 7

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नाशिकमध्ये दिंडोरी इथं आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रद...

August 8, 2024 3:15 PM August 8, 2024 3:15 PM

views 12

बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे कापूस निर्यातीत वाढ

बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे भारताच्या कापूस निर्यातीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बांगलादेशातल्या सूत गिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढत असल्यामुळे भारताची कापूस निर्यात दोन तृतीयांश टक्के वाढणार आहे. या वर्षी २६ लाख गाठी इतकी निर्यात होईल, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे...

August 8, 2024 3:48 PM August 8, 2024 3:48 PM

views 6

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थी, अभियंत्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा

बांगलादेशात अडकलेले राज्यातले विद्यार्थी आणि अभियंत्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना मायदेशी परत आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन जयशंकर यांनी यावेळी दिलं. या विद्यार्थ्यांना परत ...