प्रादेशिक बातम्या

August 13, 2024 4:06 PM August 13, 2024 4:06 PM

views 7

कवी नर्मद साहित्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर

  राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे. गुजराती साहित्य अकादमी तर्फे दरवर्षी प्रत्येकी एक मराठी आणि गुजराती साहित्यिकांना कवी नर्मद पुरस्काराने गौरवण्यात येतं. येत्या २४ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधी...

August 13, 2024 4:55 PM August 13, 2024 4:55 PM

views 8

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, सामान्या प्रशासन विभाग राजशिष्टाचाराच्या २ ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती  राज्य विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सदस्या असून सध्या त...

August 13, 2024 3:56 PM August 13, 2024 3:56 PM

views 7

उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अव्दय हिरे यांची आज सुटका हेाणार

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजुर केला असून त्यांची आज नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. त्यांच्यावर २०१३ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:च्या रेणूका सूतगिरीणीचं ज्यादा मुल्यांकन दाखवून कर्...

August 13, 2024 4:45 PM August 13, 2024 4:45 PM

views 9

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अहिल्या भवन’ उभारणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईत मानखुर्द इथं अहिल्या भवन उभारणार असल्याची घोषणा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भवन उभारलं जाईल असं ते म्हणाले. या इमारतीत महिला आयोग आणि बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचं कार्यालय असेल. ३५ हजार ५०० चौरस मीटर इतक्या...

August 13, 2024 9:21 AM August 13, 2024 9:21 AM

views 9

हिंगोलीत घरोघरी तिरंगा अभियानातर्गत तिरंगा रॅली

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत हिंगोली इथं काल सकाळी तिरंगा फेरी काढण्यात आली. यामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. नाशिकमध्ये जलसंपदा विभागामार्फत गंगापूर धरणावर तिरंग्याच्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, धरणाच्या सांडव्यावर तिरंग...

August 13, 2024 9:18 AM August 13, 2024 9:18 AM

views 12

राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात सामंजस्य करार

राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात जलसंपदा, महाजनको, द टाटा पॉवर लिमिटेड आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये काल सामंजस्य करार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झाला. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ऊर्जा निर्मिती धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे असं फडणवीस म्हणाले. ...

August 13, 2024 9:07 AM August 13, 2024 9:07 AM

views 5

महिलांनी घरावर तिरंगा फडकवण्याचं लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून नागरीकांनी आपल्या घरावर तरंगा फडकावण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभाग घेऊन, घरावर तिरंगा फडकावण्याचा मान कुटुंबातल्या महिला सदस्यांना देण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.   धाराश...

August 13, 2024 9:01 AM August 13, 2024 9:01 AM

views 14

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता महाअभियान

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून १५ ऑगस्ट पर्यंत शहरात स्वच्छता महाअभियान राबवलं जात आहे. या महाअभियानात विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेत, परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. काल जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेसह, नवखंडा महिला महाविद्यालय तसंच BSGM शाळेतर्फे आपापल्या परिसरातल्या नागरिकांमध्ये जनजागृती कर...

August 13, 2024 8:57 AM August 13, 2024 8:57 AM

views 17

धाराशिवमध्ये क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या ७१ ग्रामपंचायतींचा गौरव

धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झालेल्या ७१ ग्राम पंचायतीचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल गौरव करण्यात आला. लातूर विभागात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकात धाराशिव जिल्हा आघाडीवर असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी याव...

August 13, 2024 10:15 AM August 13, 2024 10:15 AM

views 8

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं कावड यात्रेत संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातला नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असल्याचं त्यांनी...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.