प्रादेशिक बातम्या

December 23, 2024 8:39 PM December 23, 2024 8:39 PM

views 11

इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं इयत्ता पाचवी आणि आठवीत सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण आज रद्द केलं. आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना दोन महिन्यांच्या आत फेरपरीक्षा देऊन पुढच्या वर्गात जाता येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार ...

December 23, 2024 6:31 PM December 23, 2024 6:31 PM

views 9

धुळ्यात एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना अटक

धुळे शहरातील एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशिररित्या हे चार जण राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या चौघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती प...

December 23, 2024 3:11 PM December 23, 2024 3:11 PM

views 2

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्याला अटक

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र कामताप्रसाद जैस्वाल याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने भाईंदरमधून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातून रेल्वेने ठ...

December 23, 2024 9:09 AM December 23, 2024 9:09 AM

views 1

पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचा काल समारोप झाला. 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला पुण्यासह राज्यभरातील पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.    वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशान...

December 23, 2024 8:47 AM December 23, 2024 8:47 AM

views 5

देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात १,४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी

देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात, १,४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे. वनं सर्वेक्षण विभागानं २०२३ मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. सध्या एकूण आठ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र, वन आणि वृक्षाच्छादित असून, ते ...

December 22, 2024 8:11 PM December 22, 2024 8:11 PM

views 4

अमरावतीत IIMC उभारणीसाठी २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येईल – माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अमरावती जिल्ह्यात बडनेरा इथं उभारण्यात येणाऱ्या IIMC अर्थात  भारतीय जनसंचार संस्थेच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जात असून २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं  आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्य...

December 22, 2024 7:06 PM December 22, 2024 7:06 PM

views 11

मंत्र्यांची महत्त्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही…

नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आज आपापल्या जिल्ह्यात पोचलेल्या मंत्र्यांनी महत्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली.    जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज अहिल्‍यानगरमधे जेष्‍ठ ...

December 22, 2024 7:11 PM December 22, 2024 7:11 PM

views 10

पराभव न पटल्यानं मविआ ईव्हीएमवर बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजीत पवारांची टीका

राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं आज त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीन...

December 22, 2024 6:03 PM December 22, 2024 6:03 PM

views 14

पालघरमध्ये प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष उपक्रम

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामधल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यात, गावात कचरा स्वरुपात पडलेल्या, दुकानांमधे पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून बॉटल श्रेडर मशीनमधे त्या क्रश केल्या जातात. त्यापासून तयार झालेले फ्लेक्स बाज...

December 22, 2024 5:59 PM December 22, 2024 5:59 PM

views 8

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची कृषीमंत्र्यांची ग्वाही

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नाशिकला आले. त्यावेळी ते बातमीदारांशा बोलत होते. वारंवार वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परीणाम आणि वीजेसह अन्य समस्...