November 16, 2025 6:44 PM November 16, 2025 6:44 PM
11
विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही – राज्यपाल आचार्य देवव्रत
रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली असून विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही, असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत राजभवनात संकल्प फाउंडेशनतर्फे ‘नैसर्गिक कृषी - अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गि...