March 10, 2025 3:43 PM
22
AI चा वापर करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा निर्णय
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय सरकारनं आज जाहीर केला. यासाठी येत्या २ वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची कामे पुढच्या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत पूर्ण केली ...