July 19, 2025 3:40 PM
5
गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या
गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं येत्या २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावपर्यंत तसंच पुणे स्थानकापासून रत्नागिरीपर्यंत गाड्या प्रवास करतील. दिवा ते चिपळूण पूर...