प्रादेशिक बातम्या

July 4, 2025 2:22 PM July 4, 2025 2:22 PM

views 4

वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात ४ जण ठार

वाशीम जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर काल नागपूर कॉरिडॉरवर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात ४ जण ठार तर १ जण जखमी झाला. या अपघातात तिघंजण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहन नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथले आहे.

July 4, 2025 9:09 AM July 4, 2025 9:09 AM

views 11

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काल गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल, कर्लीसह काही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कर्ली नदी इशारा प...

July 4, 2025 9:07 AM July 4, 2025 9:07 AM

views 31

पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असलेल्या 97 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात

पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असलेल्या 97 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पीयूष आनंद यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्याचा NDRF चा प्...

July 4, 2025 9:00 AM July 4, 2025 9:00 AM

views 8

राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह

आषाढी एकादशी आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठुरायाच्या ओढीनं पंढरीकडे निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरपासून अवघ्या काही अंतरावर येऊन पोहोचल्या आहेत. हरिनामाचा जयघोष करत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पंढपूर तालुक्यात आगमन झालं. त्यापू...

July 4, 2025 8:55 AM July 4, 2025 8:55 AM

views 13

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजि...

July 3, 2025 3:42 PM July 3, 2025 3:42 PM

views 7

परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल- उपमुख्यमंत्री

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजि...

July 2, 2025 8:07 PM July 2, 2025 8:07 PM

views 11

गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक-मुख्यमंत्री

गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं करता यावा यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानभवन येथे नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्यांच्या अंमलबजा...

July 2, 2025 8:27 PM July 2, 2025 8:27 PM

views 13

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर 'मकोका' अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. असे ...

July 2, 2025 8:34 PM July 2, 2025 8:34 PM

views 11

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर झालेले मृत्यू यांचा परस्परसंबंध नसल्याचा ICMR चा निष्कर्ष

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाण...

July 2, 2025 3:18 PM July 2, 2025 3:18 PM

views 13

शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी शेतकरी न्यायालयाचा राज्य सरकारचा प्रस्ताव

राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग, ईओडब्ल्यू आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.