July 20, 2024 10:26 AM July 20, 2024 10:26 AM
5
राखी पोष्टाद्वारे वेळेत पोहचण्यासाठी टपाल विभागाचा सल्ला
राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रियजनांना राख्या वेळेवर मिळाव्यात या दृष्टीने भारतीय टपाल खात्यानं 31 जुलै पर्यंतच राख्या पाठवण्याचं नियोजन करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. राख्यांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राख्या असलेली आपली पाकिटे सुरक्षितपणे बंद करणे आवश्यक असून पाकिटावर योग्य पिन...