राष्ट्रीय

September 16, 2024 7:47 PM September 16, 2024 7:47 PM

views 10

मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं (भास्कर) अनावरण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं भास्कर अर्थात भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं अनावरण केलं. स्टार्ट अप्स, गुंतवणूकदार, सेवा प्रदाते आणि नियंत्रक यांच्यात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठई भास्कर उपयोगी पडणार आहे. स्टार्टअप उद्योगामध्ये भारताला जागतिक के...

September 16, 2024 6:53 PM September 16, 2024 6:53 PM

views 9

अहमदाबाद ते गांधीनगर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांचा हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद ते गांधीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला. तसंच अहमदाबाद ते भुज या वंदे भारत मेट्रोसह ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. अहमदाबाद ते भुज ही देशातली पहिली वंदे भारत मेट्रो आहे. सध्याचा काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ असून पुढच्या...

September 16, 2024 8:03 PM September 16, 2024 8:03 PM

views 12

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले – गृहमंत्री अमित शहा

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. किश्तवरमधल्या पड्डेर - नागसेनी मतदारसंघात सुनिल शर्मा यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहिरनाम्यात दहशतवाद्यां...

September 16, 2024 3:24 PM September 16, 2024 3:24 PM

views 12

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज – प्रधानमंत्री

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारनं २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच...

September 16, 2024 1:57 PM September 16, 2024 1:57 PM

views 5

देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात

  देशभरात उद्यापासून 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहाणार आहे. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे.   या अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान आणि सामूहिक कार्याच्या माध्यमातून पर्यटन ...

September 16, 2024 1:42 PM September 16, 2024 1:42 PM

views 9

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीत होणार

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. चार दिवसांच्या या कार्यक्रमात ४० देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होतील. या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालनं आणि जलक्षेत्रातले स्टार्टअप्स आपल्या संकल्पना मांडती...

September 16, 2024 1:39 PM September 16, 2024 1:39 PM

views 12

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी १६ सप्टेंबरला हा दिन साजरा केला जातो. सूर्याच्या घातक किरणांपासून पृथ्वीवरील वातावरणाचं संरक्षण करण्याचं कार्य हे ओझोनचं आवरण करत असतं.   सर्वसाधारण जीवनातल्या अनेक रसायनांच्या वापराने ओझोनचं आवरण पातळ होत असल्याचं आढळून आलं आहे. त्याच्या संवर...

September 16, 2024 1:33 PM September 16, 2024 1:33 PM

views 6

देशात अनेक ठिकाणी ईदएमिलाद चा उत्साह

देशात अनेक ठिकाणी आज ईद - ए - मिलाद - उन - नबी म्हणजेच प्रेषित मोहम्मद पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या ...

September 16, 2024 1:23 PM September 16, 2024 1:23 PM

views 15

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तिन्ही टप्प्यांची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.   जम्मू काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान १८ सप्टेंबर रोजी होणार आहे....

September 16, 2024 10:04 AM September 16, 2024 10:04 AM

views 11

यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन सद्भाव सुरू

  यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केले आहे. या अंतर्गत भारताने व्हिएतनामला 10 लाख डॉलरची मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. काल एका विशेष विमानाने 35 टन साहित्याची मदत व्हिएतनामला रवाना करण्यात आली....