January 4, 2025 8:52 PM January 4, 2025 8:52 PM
3
उत्तर भागात दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. या मार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे ४० गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेनुसार पाच तास उशीरा धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली. यात कालिंदी एक्सप्रेस, रेवा एक्सप्रेस, मलाबोधी एक्सप्रेस, कै...