राष्ट्रीय

November 13, 2025 1:30 PM November 13, 2025 1:30 PM

views 23

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी ३ लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत ३ लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईत ४१८ जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार द...

November 13, 2025 1:07 PM November 13, 2025 1:07 PM

views 18

पिकांचे अवशिष्ट जाळण्याबाबत पंजाब आणि हरयाणाने घेतलेल्या खबरदारीबाबतचा अहवाल सादर करायचे निर्देश

पिकांचे अवशिष्ट जाळण्याबाबत  पंजाब आणि हरयाणा  सरकारने घेतलेल्या खबरदारीबाबतचा अहवाल सादर करायचे निर्देश  सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरयाणा राज्य सरकारला दिले आहेत. पिकांची अवशिष्ट जाळणे तसंच दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातल्या प्रदूषणाबाबत १९८५ मध्ये दाखल झालेल्या एका याचिकेची सुनावणी सध्या सर...

November 13, 2025 1:26 PM November 13, 2025 1:26 PM

views 12

नवीन पत हमी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात निर्यातदारांसाठी नवीन पत हमी योजनेला मंजूर देण्यात आली. या योजने अंतर्गत २० हजार कोटी रुपयांपर्यंतचं अतिरिक्त कर्ज दिलं जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सा...

November 13, 2025 9:11 AM November 13, 2025 9:11 AM

views 35

दिल्ली कारस्फोटातील जीवितहानीबद्दल मंत्रिमंडळाचा शोकप्रस्ताव

केंद्रीय मंत्रीमंडळाने दिल्लीत झालेल्या कारस्फोटातील जीवितहानीबद्धल तीव्र शोक व्यक्त करणारा ठराव काल मंजूर केला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन पाळले. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी सरकार कायमच वचनबद्ध असल्याचं आणि देशाच्या नागरिकांचं जीवन आणि कल्याण सुरक्षित करण्याच्या दृढ ...

November 13, 2025 1:03 PM November 13, 2025 1:03 PM

views 48

बोत्सवानाकडून भारताला ८ चित्त्यांचं हस्तांतरण होणार

प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतातील चित्त्यांची संख्या वाढविण्यासाठी बोत्स्वाना आज आठ चित्ते भारताला हस्तांतरित करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेनंतर  संयुक्त पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांमधे वन्यजीव संवर्धन...

November 12, 2025 7:41 PM November 12, 2025 7:41 PM

views 14

भारत आणि मॉरिशसचं मासेमारी, सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण क्षेत्रात सहकार्य व्हावं-डॉ. जितेंद्र सिंग

मासेमारी ,सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण यासारख्या क्षेत्रात भारत आणि मॉरिशस या दोन्ही राष्ट्रांत अधिक गहिरं सहकार्य व्हावं असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे.  जेष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दुसऱ्या क्षमता वृद्धी कार्यक्रमात मॉरिशसच्या प्रतिनिधींसमोर ...

November 12, 2025 7:11 PM November 12, 2025 7:11 PM

views 16

प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाला भेट दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाला भेट दिली. गेल्या सोमवारी लालकिल्ल्याजवळ स्फोटात जखमी झालेल्यांची त्यांनी विचारपूस केली. रुग्णालयातल्या अधिकारी आणि डॉक्टरांकडून त्यांनी उपचारांविषयी माहिती घेतली. या स्फोटामागे असलेल्यांना न्यायालयात उभं केलं जाईल...

November 12, 2025 7:01 PM November 12, 2025 7:01 PM

views 16

पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी

केंद्रसरकारने पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची लांबी २५ किलोमीटर पेक्षा जास्त असून, तो पूर्ण झाल्यावर फिरोजपूर आणि अमृतसर दरम्यानचं  अंतर १९६ किलोमीटरवरून सुमारे १०० मीटर, इतकं कमी होईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आज चंदीगड इथं...

November 12, 2025 6:56 PM November 12, 2025 6:56 PM

views 15

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया-कृषी मंत्री

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया असून, पाश्चात्य देशांच्या उदयापूर्वीच भारतानं  विविध पिकांचं बीज विकसित केलं होतं असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वनस्पती प्रजाती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला स...

November 12, 2025 6:44 PM November 12, 2025 6:44 PM

views 57

देशाचा किरकोळ महागाईचा ऑक्टोबर महिन्याचा दर पाव टक्क्यावर

देशाचा किरकोळ महागाईचा दर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात कमी होऊन पाव टक्क्यावर आला. २०१५ सालापासूनचा हा ग्राहक भाव निर्देशांकावर आधारित सर्वात नीचांकी दर आहे.  सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी होऊन तो ग्रामीण भागात पाव टक्के, तर...