राष्ट्रीय

January 23, 2025 2:45 PM January 23, 2025 2:45 PM

views 19

खुल्या आकाशात दिसणार सूर्यमालेतील ग्रह

आपल्या सूर्यमालेतले शनि, शुक्र, नेपच्युन, युरेनस, गुरू आणि मंगळ हे कळवलं आहे. वास्तविक हे ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागतो.   मात्र, सध्या सूर्यास्तानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे हे ग्रह आकाशात दिसत आहेत. दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहांचे रंग आणि त्यांची रचनाही पाहता येईल, असं खगोलशास्त...

January 23, 2025 6:55 PM January 23, 2025 6:55 PM

views 2

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली

  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. नेताजी, स्वातंत्र्यलढ्यातल्या सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी  एक होते, असं राष्ट...

January 23, 2025 1:30 PM January 23, 2025 1:30 PM

views 11

दावोस परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

  स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसांत १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योगसमूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं. या करारांमुळं अंदाजे १६ लाख रो...

January 23, 2025 11:20 AM January 23, 2025 11:20 AM

views 15

2030 पर्यंत भारताचं जीआय टॅग्ज मिळवण्याचं लक्ष्य- पियुष गोयल

2030 पर्यंत देशात 10 हजार भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग्ज मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं.   GI संमेलनाला संबोधित करताना, हे लक्ष्य संपूर्ण सरकारी दृष्टिकोनातून साध्य केले जाईल आणि सरकार यावर देखरेख करण्यासाठी एक स...

January 23, 2025 11:08 AM January 23, 2025 11:08 AM

views 19

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांच उद्दीष्ट मुलींना समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेणे आहे- जे.पी. नड्डा

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांच उद्दीष्ट केवळ मुलींना शिक्षित करणं नसून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेणे आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याचा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सुदृढ बाळासाठी, गर्भव...

January 23, 2025 9:22 AM January 23, 2025 9:22 AM

views 2

40 लाख ताग उत्पादक कुटुंबांना मिळणार फायदा

केंद्र सरकारनं 2025-26 या विपणन वर्षासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तागासाठी प्रति क्विंटल पाच हजार 650 रुपये दिली जाणार असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 315 अधिक असल्याची माहिती काल दिल्लीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंत्री...

January 22, 2025 8:26 PM January 22, 2025 8:26 PM

views 2

खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांचा क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते सन्मान

खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांना आज नवी दिल्ली इथं केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. दोन्ही संघांमधल्या खेळाडूंचं मांडवीय यांनी कौतुक केलं. भारताच्या पारंपरिक खेळाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिल्याबद्दल दोन्ह...

January 22, 2025 8:15 PM January 22, 2025 8:15 PM

views 5

मथुरेतल्या वादग्रस्त मशिदीच्या सर्वेक्षणाच्या स्थगितीमध्ये वाढ

मथुरेतल्या वादग्रस्त मशिदीच्या सर्वेक्षणाला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. मथुरेत श्री कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह मशिदीच्या वादासंदर्भात मथुरा न्यायालयातली प्रकरणं उच्च न्यायालयात वर्ग करण्याचा तसंच वादग्रस्त परिसराच्या परीक्षणासाठी ...

January 22, 2025 9:10 PM January 22, 2025 9:10 PM

views 24

राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी ५ वर्ष मुदतवाढ

राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यावेळी देशातल्या आरोग्य सोयीसुविधांचा आढावा त्यांनी घेतला. गेल्या तीन वर्षांत, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत...

January 22, 2025 8:11 PM January 22, 2025 8:11 PM

views 19

कर्नाटकातल्या अरबाईल घाटात झालेल्या रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू

कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात येल्लापूरजवळ झालेल्या रस्ता अपघातातल्या मृतांची संख्या १४ झाली आहे. आठवडी बाजाराकरता फळं आणि भाज्या वाहून नेणारा ट्रक सावनूरहून कुमठ्याला जात असताना दरीत कोसळून हा अपघात झाला. त्यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी ५जण रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले. आण...