राष्ट्रीय

February 10, 2025 8:39 PM February 10, 2025 8:39 PM

views 11

प्रधानमंत्र्यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा विद्यार्थ्यांशी संवाद नव्या स्वरुपात सादर

विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.    परीक्षेप्रमाणेच जीवनशैली विषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं ...

February 10, 2025 1:49 PM February 10, 2025 1:49 PM

views 4

आसामचे मुख्यमंत्री सिंगापूर दौऱ्यावर

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसव सरमा उद्यापासून दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत. येत्या २५-२६ फेब्रुवारीला गुवाहाटी इथे होणाऱ्या ऍडव्हान्टेज आसाम या परिषदेता ते या दौऱ्यात प्रचार करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री तसंच उद्योगपती आणि कंपन्या या परिषदेत सहभागी होणार आहेत.

February 10, 2025 1:46 PM February 10, 2025 1:46 PM

views 7

संसदेतल्या कामकाजाबाबत सभापतींची चिंता व्यक्त

संसदेत आणि राज्य विधिमंडळांमध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांचा कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली. १५ व्या महाराष्ट्र विधिमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते.   कामकाजात जाणूनबुजू...

February 10, 2025 3:35 PM February 10, 2025 3:35 PM

views 17

भारतानं आयफोनच्या निर्यातीत ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा टप्पा

भारतानं चालू आर्थिक वर्षात आयफोनच्या निर्यातीत एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.   याचं श्रेय सरकारच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला त्यांनी दिलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात सव्वा द...

February 10, 2025 1:26 PM February 10, 2025 1:26 PM

views 13

१४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित

जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली.   राज्यसभेत शून्य प्रहरा दरम्यान त्या बोलत होत्या. ग्रामीण भागातल्या नागरिकांना ७५ ...

February 10, 2025 1:29 PM February 10, 2025 1:29 PM

views 1

राष्ट्रपतींनी महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर केलं स्नान

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथेही भेट दिली. डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महाकुंभाची माहितीही त्यांनी जाणून घेतली. उत्तर प्रदेशच्या राज्...

February 10, 2025 1:22 PM February 10, 2025 1:22 PM

views 4

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. पॅरिसमधे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवतील. व्यापक जनहिताच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून जगातल्या विविध राष्ट्रांचे नेते आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख त्य...

February 10, 2025 1:24 PM February 10, 2025 1:24 PM

views 5

एअरो इंडिया-२०२५ चं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुरक्षा व्यवस्था मजबूत असेल तरच शांतता प्रस्थापित करणं शक्य आहे, त्यानंतरच आपण एका चांगल्या जगासाठी काम करू शकतो, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. बंगळुरू इथं एअरो इंडिया २०२५ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. एअरो इंडिया हे भारताच्या संरक्षण सामुग्रीचं प्रदर्शन असून ते आशिय...

February 10, 2025 10:11 AM February 10, 2025 10:11 AM

views 16

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येणार -रेल्वेमंत्री

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बिहारमधील बेतिहा इथं सांगितलं. नुकत्याच झालेल्या दिड लाख भरतीप्रक्रियेव्यतिरिक्त या जागांची भरती होईल असंही त्यानी स्पष्ट केलं.   नमो आणि वंदे भारत रेल्वेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या रेल्वेगा...

February 10, 2025 8:52 AM February 10, 2025 8:52 AM

views 9

मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा

मणिपूरमधील राजकीय अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना सुपूर्द केला. 2017 मध्ये मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून ते भाजप सरकारचे नेतृत्व करत आहेत. एन. बिरेन सिंह भाजप ईशान्य ...